Monday, 4 July 2016

🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सरकारी कर्मचा-यांना सुरक्षा प्रदान करण्या
साठी करण्यात आलेले भारतीय दंड संहिता कायदे.
1⃣ सरकारी कामात अडथळा आनणे.(IPC 353 )-२ वर्ष सश्रम कारावास
2⃣ सरकारी कर्मचाऱ्यांची वाद घालणे.किंवा अपशब्द वापरणे.(IPC. 504)-२ वर्ष सश्रम कारावास
3⃣ सरकारी कर्मचाऱ्यास धमकी देणे.(IPC 506)-३ ते ७ वर्ष सश्रम कारावास
4⃣ सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे (IPC 232&333)-३ ते १० वर्ष सश्रम कारावास.
5⃣ सरकारी कर्मचाऱ्यास खंडणी मागणे/ब्लॅकमेल करणे.(IPC 383,384,386)-२ ते १० वर्ष सश्रम कारावास.
6⃣ सरकारी कार्यालयात जोरजबरदस्तीने प्रवेश/परवानगीशिवाय प्रवेश (IPC 427)- २ वर्ष सश्रम कारावास.
7⃣ सरकारी मालमत्तेस नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
8⃣ सरकारी मालमत्तेची/दस्तावेजाची चोरी करणे.( IPC 378,379)-३ वर्ष सश्रम कारावास.
9⃣ सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
सरकारी कार्यालयावर किंवा आवारात अनधिकृतरित्या नुकसानासाठी/हिसंक जमाव गोळा करणे.(IPC 141,143)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.
सरकारी कार्यालयात कामकाजात अर्वाच्च किंवा गोंधळ करुन अडथळा निर्माण करणे.(IPC 146,148,150)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.

संग्रही असू द्या👆🏻


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
      🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
   ®T©®T©®T©
🔮समुहात दाखल होण्यासाठी संपर्क🔮
नाव- रंजित तोंडरे
8007493548⁠


⁠⁠⁠📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA

📚 शालेय पोषण आहार online माहिती करणेबाबत...📚
सर्व शिक्षक बंधुना सूचित करण्यात येते की सत्र 2016-17 पासून MDM च्या नोंदी ऑनलाइन घ्यायच्या आहेत. सदर नोंदी आपण 3 प्रकारे घेता येईल.
1) Online website वर
2) Online MDM app वर
3) SMS द्वारे
💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻
३१ मे २०१६ चा शिल्लक साठा सरलच्या education.maharashtra.gov.in या साईट वर school वर जावून MDM वर login करावे व माहिती भरावी.
त्यानंतर
             त्याच web site वर १ जून (ज्यांचे गाव टंचाईग्रस्थ यादीत होते व ज्यांनी सुट्टीत आहार शिजवलाय त्यांनी) व इतरांनी १५ जून पासून दररोज शिजवलेला आहार मेनू व इयत्तावार हजर विद्यार्थी व शिजवलेला आहार या स्वरूपात माहिती आजपर्यंत भरावी...
३० जूनच्या आत ही माहिती भरावी
🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥
आज तुम्ही ही माहिती भरली तरच उद्या पासून तुम्ही app वर माहिती भरू शकता...
app वर फक्त चालू दिवसाचीच माहिती भरता येते..
app वर अगदी कमी internet वर तुम्ही सहज माहिती भरू शकता...

तेव्हा  MDM app download करा...
App करीता एंड्राइड मोबाइल वर खालील लिंक वरुण app download करावी.
https://education.maharashtra.gov.in/files/MDMApp.apk
◆◆कृपया playstore वरुण app download करु नये.◆◆
महाराष्ट्र शासनाने playstore शी कोणतीही लिंकिंग न झाल्यामुळे त्यावरील app प्रमाणित नाही.
📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱
app open केल्यावर शाळेचा U-dise व मोबाईल क्र. टाकावा...
आपल्या रजिस्टर मोबाईल वर एक कोड येईल तो टाकावा...
📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱
आपली माहिती भरावयाची स्कीन open होईल...
ज्यावर आपल्याला आताही व १ जुलै पासुन दररोज १२ वाजेपर्यंत माहिती भरायची आहे...
📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲
ही माहिती भरण्यासाठी पञकाप्रमाणे sms ची सोय केलेली आहे... ज्यासाठी internet ची गरज नाही...
📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲
चला तर मग... आपण तीनपैकी कोणत्याही मार्गे ही माहिती भरूया...
     सदैव आपल्या सोबत
      ✳👀®T©👀


⁠⁠🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
🔸🇷 🇹 🇨🔸
        MAHARASHTRA


✍NSG म्हणजे काय?✍

गेली अनेक वर्षे भारत NSG किंवा न्युक्लिअर सप्लाइज ग्रुपमध्ये स्थान मिळवण्यासाठी झटत आहे.

अमेरिकेपाठोपाठ मेक्सिकोनेही भारताला या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला आणि भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधोरेखीत झालं.

काय आहे NSG? आणि भारतासाठी हा ग्रुप का महत्त्वाचा आहे हे जाणुन घेऊया

1974 मध्ये भारताने अणू चाचणी केली आणि त्या नंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या सात देशांनी न्युक्लिअर सप्लाइज ग्रुप स्थापन केला.

या समूहाचा उद्देश होता, अणू तंत्रज्ञान आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला आळा घालणे. मुख्यत: भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश NSG च्या स्थापनेमागे होता.

1975 ते 1978 या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि कशाची निर्यात कुठल्या देशाला करता येईल, कुणाला करता येणार नाही आदी बाबींवर निर्णय घेण्यात आले. त्यानंतर 1991 पर्यंत NSG ची बैठक झाली नाही.

1991 च्या पहिल्या आखाती युद्धानंतर हा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला. आजच्या घडीला या ग्रुपमध्ये 48 सदस्य देश असून बहुतांश देश युरोपीय खंडातले असून चीन, ऑस्ट्रेलिया व कोरिया सारखे देश आशिया खंडातले आहेत तर ब्राझिलसारखे मोजके देश लॅटिन अमेरिकेतले आहेत.

पाकिस्तान व भारत आता मुख्यत: या महत्त्वाच्या ग्रुपमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. चीनचा भारताला विरोध तर पाकिस्तानला पाठिंबा आहे.
काय वैशिष्ट्य आहे या 48 देशांचं?

NSG चे 48 सदस्य देश जे आहेत, त्यामध्ये अण्वस्त्रधारी देश अशी ज्यांची ओळख आहे असे पाच देश आहेत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन आणि रशिया. तर उर्वरीत 43 देशांनी NPT म्हणजे न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटीवर किंवा अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हा करार अन्यायकारक असल्याचे सांगत आजपर्यंत भारताने या करारावर सही करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळेच भारताचा NSG मध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होता.

NPT वर सही न केल्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संपूर्ण जगाचा रोष पत्करून भारत आणखी एक अणूचाचणी करू शकला.

भारतासाठी दरवाजे का उघडले?

जरी NPT वर सही केली नसली तरी 2008 मध्ये भारताने अमेरिकेशी 2008 मध्ये नागरी अणू करार केला आणि आण्विक शक्तिचा वापर शांततेसाठी करण्याची, नागरी अणू कार्यक्रम आणि लष्करी अणू कार्यक्रम वेगळे ठेवण्याची ग्वाही दिली.

याबरोबरच भारताचा 1974 पासूनचा सन्माननीय इतिहास बघता - ज्यामध्ये भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान अन्य देशांना दिलेले नाही याचा समावेश होतो - भारताबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वास उत्पन्न झाला.

NSG सदस्य होण्याचे 4 महत्त्वाचे फायदे

1 - वैद्यकीय क्षेत्रापासून ते अणूउर्जेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आण्विक तंत्रज्ञान भारताला मिळू शकेल. NSG चे सदस्य असलेल्या देशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे जे भारतीय तंत्रज्ञानापेक्षा विकसित आहे.

2 - खनिज तेलांसारखी प्रदूषण वाढवणारी इंधने भारत उर्जा निर्मितीसाठी वापरतो. पर्यावरण रक्षणासाठी पर्यायी उर्जेचे प्रमाण 40 टक्के असण्याची गरज आहे. जर NSG मध्ये प्रवेश मिळाला तर भारतासाठी अणू उर्जा प्रकल्प आयात करण्याचा मार्ग अत्यंत सुलभ होणार आहे.

3 - अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अणू उर्जेची निर्मिती केली तर स्वस्त वीज मिळेल आणि तिचा फायदा उत्पादन क्षेत्राला तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला होईल.

4 - भारत NPT वर सह्या करूनही हे सर्व मिळवू शकतो, परंतु तसे केल्यास भारताचा अण्वस्त्रांचा मार्ग बंद होतो. त्यामुळे NSG सदस्यत्व मिळाले तर NPT वर सही करण्याची राहणार नाही आणि लष्करासाठीचा अणू कार्यक्रमही अबाधित राहील.



🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
     🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
®T©®T©®T©
🔮समुहात दाखल होण्यासाठी संपर्क🔮
नाव- रंजित तोंडरे
8007493548


[1:47 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA



🍁 महाराष्ट्र भूगोल 🍁

✳पावसाळा विशेष✳                        
                        (भाग ....1)

⭕⭕नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळातील हवामानाची परिस्तिती⭕⭕

💎💎भारतीय मान्सूनची संकल्पना💎💎

-भारतीय मान्सूनची संकल्पना समजण्यासाठी मान्सूनची ठळक वैशिष्ट्ये पाहू.

या सर्वसामान्य भारतीयांच्या मते ,मान्सून म्हणजे पाऊस होय तर खलाशांच्या दृष्टीकोनातून होडी वल्हविण्यासाठी सागरात वाऱ्याची दिशा कशी आहे ..? वातावरण जाणकारांच्या मते , मान्सून म्हणजे भारतीय उपखंडातील जाणेवारी व जुलै काळातील प्रचलित वाऱ्याची उलट-सुलट दिशा होय.

🚺मान्सूननिमितीच्या बाबतीत परंपरागत स्पष्टीकरण

👉उन्हाळ्यात आशिया खंडाच्या अंतर्गत प्रदेशचे तापमान जास्त असल्याने हवेचा अतिशय कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो .

👉 भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात हवेचे स्वतंत्र कमी दाबाचे केंद्र निर्माण होते.

👉 दक्षिण गोलार्धातील हिंदी महासगरावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे विषुवृत्त ओलांडून या कमी दाबच्या प्रदेशा कडे आकर्षिले जातात ;म्हणून त्यांना  ' नैऋत्य मान्सून वारे ' असे म्हणतात .

👉 मान्सूनचे तंत्र समजण्या साठी अनेक प्रयत्न केले आहेत.

👉मान्सूनच्या निर्मितीच्या बाबतीत सुरवातीचे असे एक मत होते कि ,भूखंड व सागराची उष्णता ग्रहणशक्ती भिन्न असल्याने भूखंडाचे तापमान जास्त असते .
त्यामानाने सागराचे तापमान कमी असते व त्या अनुषंगाने वातावरणातील हवेच्या दाबामध्ये फरक आढळ्तो .
म्हणून सागराकडून भूखंडाकडे वारे वाहू लागतात.

✍✍ संकलन✍✍

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
     🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
®T©®T©®T©
🔮समुहात दाखल होण्यासाठी संपर्क🔮
नाव- रंजित तोंडरे
8007493548
[1:48 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌴🌱🌿🌿🌱🌴🌾🍁🍂
साप हा पर्यावरणातील घटक
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
मित्रांनो आता पावसळ्याचे दिवस आहेत तेव्हा निसर्गातील बदल दिसुन येतील.
तसेच सापाचे प्रमाण पन जास्त दिसुन येईल.
सापांचा इतिहास पाहता आपण त्यांच्या निवासावर कब्जा केला आहे.
प्रुथ्वीवर सर्पटणार्या प्राण्यांचेच राज्य होते.
म्हणुन आता साप आपल्याला सर्वत्र आढळतात.
जगामध्ये जवळपास ३००० प्रजाती आढळतात त्यापैकी जास्तीत जास्त साप बिनविषारी आहेत .
जगात जवळपास ४०० प्रजाती विषारी आहेत.
बहुतेक विषारी साप हे समुद्रातील आहेत
महाराष्ट्रात जवळपास ४३२ सापाच्या प्रजाती आढळतात.
त्यापैकी जवळजवळ ४% साप विषारी आहेत.
आपण भितीपोटी व अंधश्रद्धे पोटी सापाना मारत असतो.
सापांबाबत अंधश्रद्धा पसरविण्यात चित्रपट स्रुष्टी व मिडीया ने बराच हातभार लावला आहे,याबाबत कुनीच आजपर्यंत आवाज उठविला नाही ही फार मोठी शोकांतीका आहे.
पर्यावरणातील प्रत्येक घटक महत्वाचा आहे तसेच साप सुद्धा महत्वाचा घटक असल्यामुळे त्याला न मारता सर्पमित्रांना संपर्क करा व सापाना वाचवा कारण सर्वात उपद्रवी प्राणी उंदिराला नष्ट करण्याचा नैसर्गिक उपाय साप होय.
क्रमशः
धर्मदिप इंगळे ( सर्प अभ्यासक )
( सापाबाबत विविध माहीती थोडी थोडी पाठवेल,कुणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच समाधान करन्याचा पुरेपुर प्रयत्न करेल )
      ✳👀®T©👀


📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌴🌱🌿🌿🌱🌴🌾🍁🍂

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

पर्यावरणात होणारे बदल हे वाढत्या कार्बन-डाय-ऑक्‍साईड, नायट्रस ऑक्‍साईड, मिथेन वायू आणि फ्लुरोक्‍लुरोकार्बन वायूंमुळे होत आहेत ही बाब आता स्पष्ट झाली आहे. हे वाढणारे प्रमाण रोखणे आपल्या हातात राहिलेली बाब नाही हेही आता स्पष्ट झाले आहे. त्याचेच दृश्‍य परिणाम साऱ्या जगाला जाणवत आहेत. महापूर, अतिथंडी, अतिउष्मा, धुके, गारपीट, दुष्काळ हे त्याचेच परिणाम समोर येत आहेत. भरीत भर म्हणून चक्रीवादळे आणि त्यापासून होणारे प्रचंड नुकसान हे साऱ्या जगापुढे एक आवाहन निर्माण झाले आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या चक्रिय वादळाने पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. एकूणच आपत्तीग्रस्त स्थिती निर्माण होऊन मनुष्यहानी, वित्तहानी यांना साऱ्या जगाला सामोरे जावे लागत आहे.

लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडात बेसुमार वृक्षतोडीने ५० टक्के जंगले नष्ट झाली आहेत. हवेत मिसळणारा कार्बन-डाय-ऑक्‍साईड शोषणारी नैसर्गिक व्यवस्थाच आपण नष्ट करू न बसलो आहोत. याचा विचार साऱ्या जगभर सुरू असला तरी स्थानिक परिस्थितीत होत असलेले हवामानबदल लक्षात घेतले पाहिजे. त्यातून तयार होणारी पूरक हवामानबदलाची परिस्‌ थितीही त्या, त्या भागातील लोकांनी रोखावी यासाठी वृक्षलागवड आणि संवर्धन चळवळ उभी करण्याशिवाय दुसरा कोणतीा पर्याय उरलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींची माहिती विद्यार्थी, युवावर्ग आणि वृद्ध नागरिक आदींना स्पष्टपणे करून दिल्यास ही चळवळ शास्त्रीय आधारावर उभारली जाऊ शकते. त्यातून पुढील काही वर्षांत हवामानबदलाची तीव्रता कमी करण्‌ यात यश येऊ शकेल.

शिक्षणखाते व संस्था, वनखाते, महापालिका, नगरपालिका या विभागांनी सामूहिकरीत्या योजना आखून एकत्रित काही कालावधीचा या विषयात दरवर्षीचा कार्यक्रम शहरी भागासाठी आखण्याची नितांत गरज आहे. माध्यमिक शाळा, महाविद्यालयातील युवक, युवती आणि नागरिकांचा सहभाग या कामासाठी घेतल्यास आणि शहराच्या, रस्त्यांच्या कडेने; तसेच नदीच्या काठाने वृक्षलागवड, शहरालगतच्या टेकड्यांवरही वृक्षलागवड, रोपे आदींच्या बाबतीत शास्त्रीय पद्धतीने कृती आराखडा तयार करणे गरजेचे राहील. तो राबवण्यासाठी समित्या नेमून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जून महिन्याच्या अखेरीस लागवड करणे सहज शक्‍य आहे. प्रत्येक शहरातील गणेशमं डळे, रोटरी क्‍लब आणि भजनी मंडळे आदींचा सहभाग यात वाढवणे आणि सामाजिक चळवळ निर्माण करण्याची हीच वेळ आहे. ज्या ठिकाणी खोल माती उपलब्ध आहे तेथे सदाहरित उदा.- आंबा, जांभूळ, फणस, बकुळ, सुरंगी या वनस्पतींना प्राधान्यक्रम देऊन त्यांचे बियाणे मे महिन्‌ यात जमा करणे शक्‍य आहे. लागवडीसाठी ३' x ३' x ३' आकाराचे दहा मीटर अंतरावर खड्डे घेऊन आणि ते पालापाचोळ्याने भरून ठेवण्याचे काम करून त्यात लागवड केल्यास वृक्षलागवड कार्यक्रम उपयुक्त ठरेल. नदीकाठाने बांबू, साग लागवड केल्यास नदीकाठावरील मातीची होणारी धूप वाचेल. डोंगर आणि टेकड्यांसाठी सीसीटी तंत्रज्ञानाचा वापर करून निंब, बोर, बाभूळ, कवठ, आवळा, करवंद, जांभूळ, सीताफळ, रामफळ आदींच्या लागवडीस चालना देण्याची हीच वेळ आहे. वृक्षलागवडीबरोबरच आता अस्तित्वात असलेल्या वृक्षांना पावसाळा संपताच सॉइल मल्चिंग करणे म्हणजेच वरचा मातीचा थर खणून भुसभुशीत करणे गरजेचे राहील. जेणे करून भूपृष्ठातील केशाकर्षणाच्या नळ्या तोडल्या जातील आणि भूपृष्ठातील पाणी बाष्पीभवन होऊन निघून जाणार नाही, तसेच काही पालापाचोळा सध्या अस्तित्वात असलेल्या वृक्षांच्या बुंध्यालगत मातीत गाडल्यास त्यांना खत उपलब्ध होईल.

रेन ट्रीसारखी झाडे, चिंच या वनस्पती वर्षातून एकदा पानगळ करतात. त्यांची पाने, त्यांच्याच झाडाखाली विस्तीर्ण स्वरूपात पडतात. तीच पाने त्यांचे खत असते. अन्न म्हणून वापरण्याचे साधन असते. ते पुढे पावसाळ्यात कुजल्यास त्याचेच अन्नात रूपांतर होऊन हे वृक्ष आपली वाढ पुढे सुरू ठेवतात. मनुष्य मात्र या जमलेल्या पालापाचोळ्यास आग लावण्याचे काम करतो, त्‌ यातूनच वनात वणवे भडकतात आणि वृक्ष हानीबरोबर वनचर हानी होते. याबाबत जागृती करण्‌ याची हीच वेळ आहे.

महाविद्यालयांमध्ये एन.एस.एस. कार्यक्रमाद्वारे १०० ते २०० विद्यार्थ्यांचा अशा नवीन प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभाग वाढवल्यास पुढील पिढ्यांसाठी हे काम उपयुक्त ठरेल. एन.एस.एस. काय र्क्रमासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जातो. त्यातून टिकाव, खोरी, फावडी, बियाणे जमवणे सहज शक्‍य आहे. प्रश्‍न आहे तो इच्छाशक्तीचा. हवामानबदलाने विषाणू ंना हवामान अनुकूल होत आहे. स्वाइन फ्लू, सुपरबगसारख्या घातक विषाणूंमुळे मानवी आरोग्य धोक्‍यात आले आहे. याची जाणीव सर्वांना होण्यासाठी विद्यालये, महाविद्यालये, स्वयंसेवी सामा जिक संस्था, महिला संस्था, महिला बचत गट, सुधार समित्या, विमेन्स कौन्सिल महिला मंडळ, रोटरी आणि लायन्स क्‍लब प्रतिनिधी, फाउंडेशन्स, तसेच या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था या साऱ्यांची एकत्रित चळवळ उभी करण्याकामी सहकार्य घेणे आता आवश्‍यक झाले आहे. याबरोबरच वृत्तपत्रे, मीडिया प्रतिनिधी आणि संबंधित माध्यमांचा जनजागृतीसाठी उपयोग करून हे काम प्रभावी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शहरी भागातील मोकळ्या जागा, हाउसिंग सोसायट्यांतील मोकळ्या जागा, रस्ते, शिक्षणसंस्था, तसेच सरकारी कार्यालये, हॉस्पिटल, विविध कारखाने आणि त्यांचे मोकळे परिसर, औद्योगिक वसाहती, शासकीय वसाहती या सर्वांचा प्रचंड परिसर या कामासाठी उपलब्ध आहे. याशिवाय शहरी भागात होणाऱ्या नवीन बांधकामाभोवतीचा मोकळा परिसर या सर्वांचा या वृक्षलागवड आ णि संवर्धनकामात सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. प्रदूषणात होणारी वाढ रोखणे या बाबीकडेही लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी शहरी भागात सीएनजी वायूचा पुरवठा आणि त्या इंधनावर आधारित वाहनांचा वापर वाढवण्याचे काम प्रकर्षाने करावे लागेल. मानवाचे आरोग्य उत्तम व निरोगी अस ल्यासच त्याची कार्यक्षमता अधिक राहील.

✍🏻 धर्मदिप इंगळे
📲९५२७१६३५०८
समुह प्रशासक ॲडमीन पॕनल व थिंक टँक
         ✳👀®T©👀


⁠⁠📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
􎐊            DEVELOP 
     SELF-CONFIDENCE
       (आत्मविश्वास विकास)

1. Empower smiling.
चेहऱ्यावर हास्य असू द्या

2. Relax yourself.
 आरामशीर / तणावमुक्त रहा

3. Have a clear understanding.
आपले विचारात सुस्पष्टता असू द्या

4. Avoid misconceived thoughts.
गैरसमज / चुकीचे समज टाळा

5 .Prompt decision - making.
तात्काळ निर्णयक्षमता

6. Avoid inferiority complex.
न्यूनगंड बाळगू नका

7. Believe yourself.
स्वतःवर विश्वास ठेवा

8. Be inspirational.
प्रेरणादायी रहा

9. Develop challenging attitude.
आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा

10. Be a positive thinker.
सकारात्मक विचार ठेवा

11. Have self – encouragement.
स्वयंप्रेरित रहा

12. Avoid procrastination.
चालढकल (दिरंगाई) टाळा

13. Learn lessons from others.
इतरांकडून प्रेरणा घ्या

14. Don't lose your spirit.
हिंमत / धीर सोडू नका

15. Think about time-use.
वेळेचे काटेकोर नियोजन करा

16. Be smart at all costs.
नेहमी चाणाक्ष रहा

17. Be a goal setter.
ध्येय निश्चित करा

18. Be punctual.
तत्पर रहा

19. Focus Involvement.
कामावर लक्ष केंद्रित करा

20. Possess mental alertness.
मानसिकरित्या तत्पर रहा

21. Sharpen your intelligence.
आपली बुद्धीमत्ता अधिक तीक्ष्ण करा

22. Try to be intellectual.
बुद्धीमान बनण्याचा प्रयत्न करा

23. Be co-operative.
सहकार्याची भावना बाळगा

24. Avoid fearful feelings.
मनातील भीतीची भावना टाळा

25. Strengthen your will power.
आपली इच्छाशक्ती प्रबळ असू द्या

26. Never bother about failure.
कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका.
 ✍🏻 धर्मदिप इंगळे
📲९५२७१६३५०८
समुह प्रशासक ॲडमीन पॕनल व थिंक टँक
         ✳👀®T©👀



⁠⁠📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

🙏तू स्वतःशीच धोकेबाज...🙏
============================

दगडाच्या नागोबाला पुजणारा
जीवंत नागाला मारतो
सांगा बरं मानव
असे का करतो...||1||

हनुमान असतो देव
म्हणत बसतो मंत्र
माकडांना हकलुन देतो
कसलं हे तंत्र...||2||

उंदराला म्हणतो वाहन
करतो त्याची आरती
विष देऊन मारतो
माणूस असतो स्वार्थी...||3||

कुत्रा म्हणे खंडोबा
चित्रापुरता असतो फक्त
त्याला दगडाने ठेचताना
कुठे जातो भक्त...||4||

दगडाला नैवेद्य असतो
दगड खेळतो तुपाशी
जीवंत कोटी कोटी देव
झोपतात रोज उपाशी...||5||

दगडाला देव मानणारा
माणसात मानतो भेद
जन्मदात्रीचा विटाळ त्याला
वाटत नाही खेद....||6||

जीवंत माणसालाही माणूस म्हणन्याची
माणसालाच वाटतेय लाज
माणसा रे भोंदु माणसा
तु स्वतःशीच धोकेबाज...||7||

 ✍🏻 संकलन _धर्मदिप इंगळे


[1:28 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सरकारी कर्मचा-यांना सुरक्षा प्रदान करण्या
साठी करण्यात आलेले भारतीय दंड संहिता कायदे.
1⃣ सरकारी कामात अडथळा आनणे.(IPC 353 )-२ वर्ष सश्रम कारावास
2⃣ सरकारी कर्मचाऱ्यांची वाद घालणे.किंवा अपशब्द वापरणे.(IPC. 504)-२ वर्ष सश्रम कारावास
3⃣ सरकारी कर्मचाऱ्यास धमकी देणे.(IPC 506)-३ ते ७ वर्ष सश्रम कारावास
4⃣ सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे (IPC 232&333)-३ ते १० वर्ष सश्रम कारावास.
5⃣ सरकारी कर्मचाऱ्यास खंडणी मागणे/ब्लॅकमेल करणे.(IPC 383,384,386)-२ ते १० वर्ष सश्रम कारावास.
6⃣ सरकारी कार्यालयात जोरजबरदस्तीने प्रवेश/परवानगीशिवाय प्रवेश (IPC 427)- २ वर्ष सश्रम कारावास.
7⃣ सरकारी मालमत्तेस नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
8⃣ सरकारी मालमत्तेची/दस्तावेजाची चोरी करणे.( IPC 378,379)-३ वर्ष सश्रम कारावास.
9⃣ सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
सरकारी कार्यालयावर किंवा आवारात अनधिकृतरित्या नुकसानासाठी/हिसंक जमाव गोळा करणे.(IPC 141,143)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.
सरकारी कार्यालयात कामकाजात अर्वाच्च किंवा गोंधळ करुन अडथळा निर्माण करणे.(IPC 146,148,150)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.

संग्रही असू द्या👆🏻


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
      🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
   ®T©®T©®T©
🔮समुहात दाखल होण्यासाठी संपर्क🔮
नाव- रंजित तोंडरे
8007493548
[1:30 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सरकारी कर्मचा-यांना सुरक्षा प्रदान करण्या
साठी करण्यात आलेले भारतीय दंड संहिता कायदे.
1⃣ सरकारी कामात अडथळा आनणे.(IPC 353 )-२ वर्ष सश्रम कारावास
2⃣ सरकारी कर्मचाऱ्यांची वाद घालणे.किंवा अपशब्द वापरणे.(IPC. 504)-२ वर्ष सश्रम कारावास
3⃣ सरकारी कर्मचाऱ्यास धमकी देणे.(IPC 506)-३ ते ७ वर्ष सश्रम कारावास
4⃣ सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे (IPC 232&333)-३ ते १० वर्ष सश्रम कारावास.
5⃣ सरकारी कर्मचाऱ्यास खंडणी मागणे/ब्लॅकमेल करणे.(IPC 383,384,386)-२ ते १० वर्ष सश्रम कारावास.
6⃣ सरकारी कार्यालयात जोरजबरदस्तीने प्रवेश/परवानगीशिवाय प्रवेश (IPC 427)- २ वर्ष सश्रम कारावास.
7⃣ सरकारी मालमत्तेस नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
8⃣ सरकारी मालमत्तेची/दस्तावेजाची चोरी करणे.( IPC 378,379)-३ वर्ष सश्रम कारावास.
9⃣ सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
सरकारी कार्यालयावर किंवा आवारात अनधिकृतरित्या नुकसानासाठी/हिसंक जमाव गोळा करणे.(IPC 141,143)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.
सरकारी कार्यालयात कामकाजात अर्वाच्च किंवा गोंधळ करुन अडथळा निर्माण करणे.(IPC 146,148,150)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.

संग्रही असू द्या👆🏻
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
      🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
   ®T©®T©®T©
🔮समुहात दाखल होण्यासाठी संपर्क🔮
नाव - रंजित तोंडरे
8007493548
[1:32 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........   झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂🚎🚎🚎🚎 कविता


झुक झुक झुक झुक आगीनगाडी🚂
पान्याचे डबे आणून सोडी🚎
वाळकी झाडे पाहूया🎍🌾
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाचा गाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा🚱
हंडा रांगेत लावूया🏮🏮
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण😰
बिनआंघोळीचे राहूया😝
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाची बायको गोरटी☺
म्हणेल कुठली कार्टी😜
पाण्यासाठी भांडुया😡
मामाच्या गावाला जाऊया👫

मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आनल्यात चार💊
कोरड्या पाण्याने न्हाऊया🗑
मामाच्या गावाला जाऊया👫

 ✍🏻 धर्मदिप इंगळे
📲९५२७१६३५०८
(समुहात सामिल होण्यासाठि)
समुह प्रशासकॲडमीन पॕनल व थिंक टँक
      ✳👀®T©👀✳
[1:32 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

पावसाळा व सर्पदंश🐍🐍🦂

            पावसाळा चालू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते. आणि यातूनच सापांना मारण्याच्या घटना व सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जुन ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणुन या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता या आपातकालीन परिस्थीची शास्त्रीय माहिती घ्यायला हवी.

भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या जाती पैकी परिसरात मानवी वस्तीजवळ केवळ चारच जाती या विषारी आहेत.त्या म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे या आहेत.

- घराच्या आसपास साप येऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी -

1) घराच्या भिंती व कुंपनाच्या भिंती यांना पडलेली छिद्रे बुजवावेत , यांमध्ये उंदरासारखे प्राणी बसतात व त्यांची शिकार करण्यासाठी साप येण्याची शक्यता असते.

 2) घराजवळ पाला-पाचोळा, कचऱ्याचे ढिग, दगड-विटाचे ढिग, लाकडांचा साठा करुन ठेऊ नये.

3) घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.

4) खिड़क्या-दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

5) सरपण,गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर पण जमिनीपासून थोडया उंचीवर ठेवावे.

6) गवतातुन चालताना पायात बूट असावेत.

 7)अंधारातुन जाताना नेहमी बैटरी सोबत बाळगावी.

8)रात्री शक्यतोवर जमिनीवर झोपु नये. कारण काही साप हा निशाचर असतात. आणि त्यांचा वावर रात्रीला असतो.

9) जमीनी वर झोपायाचे असल्यास भिंतीलगत न झोपता मध्यभागी झोपावे. कारण साप हे भिंतीला लागून अंधारातून जाणे पसंद करतात.

10) जर आपण आणि साप समोरासमोर आलो तर घाबरुन न जाता स्तब्ध उभे रहावे. शक्य असल्यास जवळ असलेली वस्तू सापाच्या बाजूला फेकावी साप त्या वस्तुकड़े आकर्षित होतो आणि तेवढ्याच वेळात आपण जाऊ शकतो.

साप घरात आल्यास काय कराल?

1)साप घरात आल्यास घाबरु नका, शांत रहा. त्याला न मारता आपल्या जवळील जाणकार सर्पमित्राला बोलवा.

 2) सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर लक्ष ठेवा, लहान मुले पाळीव प्राणी यांना सापापासून दूर ठेवा. जेणे करून त्यांना अपाय होणार नाही.

3) सापाच्या जवळ जाण्याचा, फोटो काढण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. अश्यावेळेस साप चिडून तुमच्यावर हल्ला करू शकतो.

4) नाग, मण्यार, घोणस,फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो. अश्या सापापासून सावध राहावे.
आपल्या परिसरात साप आढल्यास त्याला न मारता वरील खबरदारी घ्यावी.🦂🐍🐍
आपणास पावसाच्या शुभेच्छा💦

✍🏻 धर्मदिप इंगळे
📲९५२७१६३५०८
समुह प्रशासक
ॲडमीन पॕनल व थिंक टँक
         ✳👀®T©👀✳
[1:35 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA
🛍📚दिवस माझ्या उपक्रमाचा 📚🛍       🔎🔋🕯🗑🛢🔬🔭🌡📡🔍     
🙏मा सिध्दाराम माशाळे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य यांनी सर फाँऊन्डेशन च्या माध्यमातुन घेतली जि.प.प्रा.म. शा. सातनदुधनी
ता.अक्कलकोट.जि.सोलापु याशाळेची शालेय उपक्रम शिक्षणाची नोंद........... श्री सोमेश्वर सरांच्या मार्गदर्शऩाखाली 01.श्री.काशीनाथ बसण्णा गौडगाव (मुख्याध्यापक)

☘.श्री.अल्लाबक्ष खाशीमसो बागवान (सहशिक्षक)
☘0श्री.मारुती सदानंद गुंडेवार (सहशिक्षक)
☘श्री.महेश रंगनाथ भारती (सहशिक्षक)
☘श्रीमती.अनुराधा प्रल्हाद जाधव (सहशिक्षिका)
☘श्रीमती.राजश्री महंतय्या पाटील (सहशिक्षिका)
☘श्रीमती.रूपाली सुभाष अष्टेकर (सहशिक्षिका)           
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मल्लीकार्जुन जमादार    यांचे सहकार्य लाभले............          
सकाळ वृत्तपञ (सोलापुर विभाग )  बातमीचे सार्वञिकीकरण व्हावे यासाठी गावस्तरावर वाटप केले 200 वृत्तपञ 🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🙏शब्दांकन✍
📲9623124594
श्री. मा.स.गुंडेवार
जि.प.प्रा.म. शा. सातनदुधनी
ता.अक्कलकोट.जि.सोलापुर
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
     🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
®T©®T©®T©
🔮समुहात दाखल होण्यासाठी संपर्क🔮
नाव- रंजित तोंडरे
8007493548
[1:40 AM, 7/4/2016] +91 78409 76487: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान

* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.

* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.

* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते.

* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो.

* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.

* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते.

* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो.

* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.

* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास 'सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.

* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.

* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात.

* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.

* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.

* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ.

* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा

* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे होतो.

* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी

* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.

*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.

* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.

* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.

* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.

* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.

* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो.

* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते.

* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे मोजले
जाते.

* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो.

* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात.

* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर
करतात.

* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक
म्हणजे सोडियम २४ होय.

* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.

* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.
* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात
* स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात.

* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.

* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात, स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात.

* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.

* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन जीवांची निर्मिती होते.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
 ✍🏻 धर्मदिप इंगळे
📲९५२७१६३५०८
समुह प्रशासकॲडमीन पॕनल व थिंक टँक
         ✳👀®T©👀

[7/4, 6:49 AM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

पावसाळा व सर्पदंश🐍🐍🦂

            पावसाळा चालू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते. आणि यातूनच सापांना मारण्याच्या घटना व सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जुन ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणुन या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता या आपातकालीन परिस्थीची शास्त्रीय माहिती घ्यायला हवी.

भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या जाती पैकी परिसरात मानवी वस्तीजवळ केवळ चारच जाती या विषारी आहेत.त्या म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे या आहेत.

- घराच्या आसपास साप येऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी -

1) घराच्या भिंती व कुंपनाच्या भिंती यांना पडलेली छिद्रे बुजवावेत , यांमध्ये उंदरासारखे प्राणी बसतात व त्यांची शिकार करण्यासाठी साप येण्याची शक्यता असते.

 2) घराजवळ पाला-पाचोळा, कचऱ्याचे ढिग, दगड-विटाचे ढिग, लाकडांचा साठा करुन ठेऊ नये.

3) घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.

4) खिड़क्या-दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

5) सरपण,गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर पण जमिनीपासून थोडया उंचीवर ठेवावे.

6) गवतातुन चालताना पायात बूट असावेत.

 7)अंधारातुन जाताना नेहमी बैटरी सोबत बाळगावी.

8)रात्री शक्यतोवर जमिनीवर झोपु नये. कारण काही साप हा निशाचर असतात. आणि त्यांचा वावर रात्रीला असतो.

9) जमीनी वर झोपायाचे असल्यास भिंतीलगत न झोपता मध्यभागी झोपावे. कारण साप हे भिंतीला लागून अंधारातून जाणे पसंद करतात.

10) जर आपण आणि साप समोरासमोर आलो तर घाबरुन न जाता स्तब्ध उभे रहावे. शक्य असल्यास जवळ असलेली वस्तू सापाच्या बाजूला फेकावी साप त्या वस्तुकड़े आकर्षित होतो आणि तेवढ्याच वेळात आपण जाऊ शकतो.

साप घरात आल्यास काय कराल?

1)साप घरात आल्यास घाबरु नका, शांत रहा. त्याला न मारता आपल्या जवळील जाणकार सर्पमित्राला बोलवा.

 2) सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर लक्ष ठेवा, लहान मुले पाळीव प्राणी यांना सापापासून दूर ठेवा. जेणे करून त्यांना अपाय होणार नाही.

3) सापाच्या जवळ जाण्याचा, फोटो काढण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. अश्यावेळेस साप चिडून तुमच्यावर हल्ला करू शकतो.

4) नाग, मण्यार, घोणस,फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो. अश्या सापापासून सावध राहावे.
आपल्या परिसरात साप आढल्यास त्याला न मारता वरील खबरदारी घ्यावी.🦂🐍🐍
आपणास पावसाच्या शुभेच्छा💦

✍🏻 धर्मदिप इंगळे
📲९५२७१६३५०८
समुह प्रशासक
ॲडमीन पॕनल व थिंक टँक
         ✳👀®T©👀✳
[7/4, 8:29 AM] Th Ranjit Tondare: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA




🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सरकारी कर्मचा-यांना सुरक्षा प्रदान करण्या
साठी करण्यात आलेले भारतीय दंड संहिता कायदे.
1⃣ सरकारी कामात अडथळा आनणे.(IPC 353 )-२ वर्ष सश्रम कारावास
2⃣ सरकारी कर्मचाऱ्यांची वाद घालणे.किंवा अपशब्द वापरणे.(IPC. 504)-२ वर्ष सश्रम कारावास
3⃣ सरकारी कर्मचाऱ्यास धमकी देणे.(IPC 506)-३ ते ७ वर्ष सश्रम कारावास
4⃣ सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे (IPC 232&333)-३ ते १० वर्ष सश्रम कारावास.
5⃣ सरकारी कर्मचाऱ्यास खंडणी मागणे/ब्लॅकमेल करणे.(IPC 383,384,386)-२ ते १० वर्ष सश्रम कारावास.
6⃣ सरकारी कार्यालयात जोरजबरदस्तीने प्रवेश/परवानगीशिवाय प्रवेश (IPC 427)- २ वर्ष सश्रम कारावास.
7⃣ सरकारी मालमत्तेस नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
8⃣ सरकारी मालमत्तेची/दस्तावेजाची चोरी करणे.( IPC 378,379)-३ वर्ष सश्रम कारावास.
9⃣ सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
सरकारी कार्यालयावर किंवा आवारात अनधिकृतरित्या नुकसानासाठी/हिसंक जमाव गोळा करणे.(IPC 141,143)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.
सरकारी कार्यालयात कामकाजात अर्वाच्च किंवा गोंधळ करुन अडथळा निर्माण करणे.(IPC 146,148,150)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.

संग्रही असू द्या👆🏻


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
     🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳*
🔮समुहात दाखल होण्यासाठी संपर्क🔮
नाव- रंजित तोंडरे
8007493548
[7/4, 9:55 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........   झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂🚎🚎🚎🚎 कविता


झुक झुक झुक झुक आगीनगाडी🚂
पान्याचे डबे आणून सोडी🚎
वाळकी झाडे पाहूया🎍🌾
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाचा गाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा🚱
हंडा रांगेत लावूया🏮🏮
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण😰
बिनआंघोळीचे राहूया😝
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाची बायको गोरटी☺
म्हणेल कुठली कार्टी😜
पाण्यासाठी भांडुया😡
मामाच्या गावाला जाऊया👫

मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आनल्यात चार💊
कोरड्या पाण्याने न्हाऊया🗑
मामाच्या गावाला जाऊया👫

 ✍🏻 धर्मदिप इंगळे
📲९५२७१६३५०८
(समुहात सामिल होण्यासाठि)
समुह प्रशासकॲडमीन पॕनल व थिंक टँक
      ✳👀®T©👀✳
[7/5, 6:03 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान

* ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.

* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.

* ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’
शरीरातील
प्रतिकारशक्ती वाढविते.

* आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

*० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के
घनपदार्थ
असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,
३.५ ते
३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व
०.६ ते
०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,
म्हणून
दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

* मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.

* ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग
होतो.

* मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित
आहे.

* माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश
सेल्शिअस
असते.

* डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात
केला जातो.

* मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.

* इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.

* मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.
रक्तामध्ये
मँगेनिज हे द्रव्य असते.

* ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.

* मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक
जास्त
प्रमाणात असते.

* मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.

* कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग
करतात.

* तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये
कॅफीन हे
अपायकारक द्रव्य असते.

* रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ
झाल्यास
ब्लड कॅन्सर होतो.

* पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर

कावीळ.

* हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व
इन्फ्लुएंझा

* मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे
होतो.

* मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व
लॅप्सो स्पायरसी

* रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.

*नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.

* सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.

* हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.

* पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.

* रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त
आहे.

* शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.

* रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे
कोलेस्टेरॉल
रक्तातून वाहते.

* शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे
मोजले
जाते.

* शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’
हा घटक
करतो.

* केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील
आजाराकरिता घेतले जातात.

* मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व
आयोडिनचा वापर
करतात.

* रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त
समस्थानिक
म्हणजे सोडियम २४ होय.

* मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.

* - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.
* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात
* स्त्रियांमध्ये - गुणसूत्र
असतात.

* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.

* पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात, स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात.


* अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.

* पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन जीवांची निर्मिती होते.



 ✍🏻 धर्मदिप इंगळे
📲९५२७१६३५०८
समुह प्रशासकॲडमीन पॕनल व थिंक टँक
         ✳👀®T©👀✳
[7/6, 10:56 PM] Th Lala Tawade: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
                 MAHARASHTRA

     🇷       ज्ञानरचनावाद....!!
     🇹
      🇨      ज्ञानरचनावादी शाळा
      🇲      लाविते लळा
      🇦      शाळेत पाठवित जा बाळा...!!
      🇭      नाही परिक्षा
      🇦     नाही शिक्षा
      🇷     ज्ञानरचना वादातून
      🇦       हसतखेळत
      🇸      शिक्षक घेतील परिक्षा....!!
      🇭     इंग्लिश मेडियम्
      🇹     शाळा लबाड भारी..
       🇷    पालकांचाच पैसा
       🇦   मुलांवर उधाळी...
                   नाही दर्जा
                  नाही मुलांना ऊर्जा
                  तरी शहाणपणा
                    दाखवतात दारी...!!!
                   सराकारी शाळांनी
                     टाकली कात..!!
                     ज्ञानरचनावादी ने
                        मुलांना चांगली
                   दाखवली वाट....!!
   
                    संदिप रेपाळे
                     9096965033
                       समुह प्रशासक
                   ✳👀®T©👀✳
[7/8, 5:10 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तू 'राम' म्हण, 'अल्ला' म्हण
'येशू' म्हण, 'साई' म्हण
'देव' म्हण, 'दूत' म्हण
'अवतार' म्हण, 'काही' म्हण

मी हरकत घेण्याचंही
कारण नाही काही..
पण माणूस म्हणून एक गोष्ट
खरंच पटत नाही !

तू हवी त्याची पूजा कर
हवी त्याची आरती गा
मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन
प्रसाद म्हणून काही खा !

चोविस तास देव देव कर
वाटल्यास विसर घर
पण माझ्यासाठी दोस्ता फक्त
एवढा विचार कर !

देव म्हणजे सुपर पाॅवर
ब्रम्हांडावर ताबा
मग त्याचं आॅफिस गल्लीबोळात
कशाला रे बाबा ?

ऐकलं होतं.. देव असतो
उभा सत्त्यापाठी !
तरी त्याच्या अवती भवती
दलालांची दाटी ?

चोर, डाकू, बलात्कारी
सारेच त्याचे भक्त
देव काय नुसते चेहरे
बघत बसतो फक्त ?

असा कसा चिडत नाही
त्याला नाही भान ?
वरून तुझ्यासारखे मूर्ख
तिथंच देतात दान !

देवळा भवती भिकारी
लुळे पांगळे जीव
ज्याला असेल काळीज त्याला
पाहून येते कीव !

प्रश्न त्यांचे सुटत नाहीत
दुःख सरत नाही
तरी तुझा सुपर देव
काहीच करत नाही !

म्हणून म्हणतो डोकं वापर
गहाण नको ठेऊ
भुकेल्याला, तहानल्याला
घाल कधी जेवू !

अनाथ, कोवळ्या हातामधे
पाटी-पुस्तक ठेव
आई शप्पथ तुला सांगतो
तूच होशील देव !



 ✍🏻 धर्मदिप इंगळे
📲९५२७१६३५०८
समुह प्रशासकॲडमीन पॕनल व थिंक टँक
         ✳👀®T©👀✳
[7/8, 7:02 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
     
 आनंद

हा आनंद कसा
सांगता येईल
शब्दात देवा...!!!!

लहान मुलंही
कवितेवर
थिरकू लागतात जेव्हा...!!!

मला ही बसू
नाही वाटलं तेव्हा
मुलांबरोबर ताल
कधी धरला जेव्हा....!!!!

तुम्हीच सांगा देवा
दुस-या नोकरीत
एवढा आनंद
आहे का केव्हा....!!!!!
✍✍✍✍✍✍

           -- संदिप रेपाळे
                  पुणे
      📲 9096965033
थिंक टँक सदस्य ®T© महाराष्ट्र
     सदैव आपल्यासोबत
      ✳👀®T©👀✳
[7/10, 8:27 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
             🇷 🇹 🇨
    MAHARASHTRA
 🌷🌷🌷🌷🌷🌷               

         अनमोल विचार

समझदार आदमी से की गयी कुछ मिनिट की बात हज़ारो किताबे पढ़ने से कही बेहतर होती है
                      ~ स्वामी विवेकानंद.

      🙏🏻    संकलन    🙏🏻✒
श्री.संतोष रूक्मिणी पांडुरंग कोल्हे.
 
©RTC समुह
सदैव आपल्यासोबत

 ✳👀®T©👀✳
[7/10, 8:27 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
             🇷 🇹 🇨
    MAHARASHTRA
 🌷🌷🌷🌷🌷🌷               

         बोधकथा
"शिस्त"
एक मुलगा वडीलांबरोबर पतंग उडवीत होता. पतंग कशामुळे आकाशात वर उडत राहतो, अस त्याने वडीलांना विचारलं.वडील म्हणाले 'दोरा'. मुलगा म्हणाला 'बाबा, दोरा तर पतंगाला खाली धरून ठेवतो.' वडीलांनी दोरा तोडला आणि म्हटलं, ''आता काय होतंय ते सांग?''
पतंगाचे काय झाल असेल असं तुम्हाला वाटतं? तो खाली आला. आपल्या आयुष्या बद्दल असच म्हणता येईल.काही वेळा जी गोष्ट आपल्याला खाली ओढतेय असं वाटत तीच गोष्ट आपल्याला भरारी मारायला मदत  करत असते. ही गोष्ट म्हणजेच "शिस्त".


      🙏🏻    संकलन    🙏🏻
          श्री.संतोष कोल्हे.
 
©RTC समुह
सदैव आपल्यासोबत

 ✳👀®T©👀✳
[7/10, 8:27 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
             🇷 🇹 🇨
    MAHARASHTRA
 🌷🌷🌷🌷🌷🌷               

         बोधकथा

माणसाचे मन:

भगवान गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांबरोबर दूरच्या प्रवासाला निघाले होते. ते एका गावात पोहोचले. शेजारी नदी वाहत होती. बुद्धांनी सर्वांना थांबण्याचे आदेश दिले. सर्वजण एका झाडाखाली थांबले.
बुद्धांनी तहान लागल्याचे सांगितले. एक शिष्य समोर आला. "गुरुवर्य मी शेजारच्या नदीतून पाणी घेऊन येतो' असे म्हणत तो कमंडलू घेऊन नदीकडे निघाला. काही वेळाने तो परतला. मात्र कमंडलू रिकामेच होते. बुद्धांनी विचारले, "पाणी का आणले नाहीस?' त्यावर त्याने या नदीतील पाणी खूप अस्वच्छ असल्याचे सांगितले. तो म्हणाला, "या नदीत कोणी कपडे धुवत आहेत. कोणी जनावरांना स्वच्छ करत आहे. कोणी स्नान करत आहेत. पाणी दूषित आहे. गुरुवर्य ते पाणी पिण्यायोग्य नाही.' यावर बुद्ध म्हणाले, "ठीक आहे. आपण आपला प्रवास सुरू ठेवू आणि पुढे कोठेतरी पाणी पिऊ' सर्व जण त्याच रस्त्याने सरळ पुढे प्रवासाला निघाले. शेजारून नदी वाहतच होती.

साधारण 4-5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. त्यानंतर बुद्धांनी पुन्हा सर्वांना थांबायला सांगितले. त्यांनी या आधी पाणी आणायला गेलेल्या शिष्याला बोलावले. त्यालाच पुन्हा पाणी आणण्यास सांगितले. तो कमंडलू घेऊन पाणी आणण्यासाठी वाहत असलेल्या नदीकडे निघाला. नदीचे पाणी स्वच्छ होते. आजूबाजूला कोणीही नव्हते. त्याने कमंडलू बुडवून पाणी भरले. तो बुद्धांजवळ आला. बुद्धांना त्याने कमंडलू दिले. बुद्ध म्हणाले, "मघाशी तुला ज्या नदीतील पाणी अस्वच्छ वाटत होते. त्याच नदीतील हे पाणी आहे. केवळ पुढे वाहत आल्याने ते स्वच्छ झाले. माणसाच्या मनाचेही असेच असते. मनाला एखाद्या चिंतेने ग्रासले की त्रस्त होऊ नये. केवळ काही काळ निघून गेला की या पाण्याप्रमाणे माणसाचे मनही स्वच्छ होते.'

      🙏🏻    संकलन    🙏🏻✒
श्री.संतोष कोल्हे.(मुंबई)
 
©RTC समुह
सदैव आपल्यासोबत

 ✳👀®T©👀✳
[7/10, 8:27 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
             🇷 🇹 🇨
    MAHARASHTRA
 🌷🌷🌷🌷🌷🌷               

      थोर_समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)
० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)
० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
० महात्मा फुले- पुणे
० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)
० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
० साने गुरुजी- पालघर (रायगड)
० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
० संत ज्ञानेश्वर- आपेगाव
०संत एकनाथ- पैठण-
० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)

(काही दुरूस्ती असेल तर नक्कीच सुचवावी ही विनंती)

      🙏🏻    संकलन    🙏🏻
श्री.संतोष कोल्हे.(मुंबई)
 
©RTC समुह
सदैव आपल्यासोबत

 ✳👀®T©👀✳
[7/10, 9:10 PM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
                 🇷 🇹 🇨
         MAHARASHTRA
शाळेतल्या
                बाईं.....!!!!!

गुरुजीं इतकाच
मान आहे
शाळेतल्या बाईंना...
परिपाठातला
मंजूळ आवाज
कसं विसरुन चालेल शाळेला ....!!!

शाळा म्हटलं का
गुरुजी येतात डोळ्यापुढं
पण लळा लावायला
 काम न
चुकता करतात बाळानां....!!!

काम असुद्या कोणतंही
वेळेला देतात महत्त्व
पण झाशीच्या राणी
सारखं लढन
नाय सोडतं.....!!!!!!

शिक्षणाच्या मैदानात
कमी नाहीत माझ्या भगीनी
कारण...
लहानपणापासून
मुलांना
संस्कार  शिकवतात आपल्या
शाळेच्या बाईं.....!!!!!
    ✍✍✍✍✍✍
      - संदिप रेपाळे
थिंक टँक सदस्य ®T© महाराष्ट्र
     सदैव आपल्यासोबत
      ✳👀®T©👀✳
[7/11, 6:54 AM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
             🇷 🇹 🇨
    MAHARASHTRA
 🌷🌷🌷🌷🌷🌷               

         बोधकथा

एक बच्चा गला देने वाली सर्दी में नंगे पैर गुलदस्ते बेच रहा
था
.
लोग उसमे भी मोलभाव कर रहे थे।
.
एक सज्जन को उसके पैर देखकर बहुत दुःख हुआ, सज्जन
ने बाज़ार से नया जूता ख़रीदा और उसे देते हुए कहा "बेटा
लो, ये जूता पहन लो"
.
लड़के ने फ़ौरन जूते निकाले और पहन लिए
.
उसका चेहरा ख़ुशी से दमक उठा था.
वो उस सज्जन की तरफ़ पल्टा
और हाथ थाम कर पूछा, "आप भगवान हैं?
.
"उसने घबरा कर हाथ छुड़ाया और कानों को हाथ लगा कर
कहा, "नहीं बेटा, नहीं, मैं भगवान नहीं"
.
लड़का फिर मुस्कराया और कहा,
"तो फिर ज़रूर भगवान के दोस्त होंगे,
.
क्योंकि मैंने कल रात भगवान से कहा था
कि मुझे नऐ जूते देदें".
.
वो सज्जन मुस्कुरा दिया और उसके माथे को प्यार से
चूमकर अपने घर की तरफ़ चल पड़ा.
.
अब वो सज्जन भी जान चुके थे कि भगवान का दोस्त होना
कोई मुश्किल काम नहीं..
.
खुशियाँ बाटने से ही मिलती है।

      🙏🏻    संकलन    🙏🏻
श्री.संतोष कोल्हे.(मुंबई)
 
©RTC समुह
सदैव आपल्यासोबत

 ✳👀®T©👀✳
[7/11, 8:03 AM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
             🇷 🇹 🇨
    MAHARASHTRA
 🌷🌷🌷🌷🌷🌷
🇮🇳 मिशन गोल्ड..🏅🏆

🐅 आजचा खेळाडू :

         चायना  vs सायना
                  
                  अर्थात
         
          सायना नेहवाल

क्रीडाप्रकार : बँडमेंटन

मागील यश  : 🏆🏆🏆🏆

१) लंडन आँलम्पिक ब्राँझ

२) Commonwealth गोल्ड

३) ज्यूनर वर्ल्ड च्याँम्पियनशिप गोल्ड

का जिंकू शकते  ?:  💪🏻 ✊🏿

जगातली आजघडीला सर्वोत्तम महीला बँडमेंटनपट्टू..  मागील आँलम्पिकचा अनूभव

कोण आहे सायना :   🕵

हिसार ( हरयाणा ) येथील उषाराणी व हरवीरसिंह यांची द्वितीय कन्या म्हणजे सायना.. दुसरी मुलगी झाली म्हणून आजीने जन्मताच मारण्यासाठी प्रयत्न केला पण वडीलांनी पुढाकार घेवून तीला वाचविले .. आज ती भारताची फुलराणी तर आहेच पण सारे विश्व तीला चायना vs सायना म्हणून ओळखते ..कारण बँडमेंटनमधील top 25 खेळाडू काढले तर त्यातील 20 एकट्या चीनचे आहेत ............
या चायनीज मक्तेदारीला अव्हाण दिलय सायनानं..!!

वडीलांनी हैदराबादला स्थलांतर केल्यावर सायनाही तीथे गेली..प्रथम कराटे शिकले ..त्यातही बँल्कबेल्ट जिंकला पण माजी राष्ट्रीय खेळाडू पुललेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनखाली ती बँडमेंटनही खेळू लागली.. ती चर्चेत  under 19 ची championship जिंकल्यावर आली कोणालाही अपेक्षा नसताना ती जिंकली आणि पुढे जिंकतच राहीली ...गेल्या आँलम्पिकमध्येही ती ब्राँझपर्यत गेली पण चायनीज भिंत भेदून गोल्ड मिळवता आले नाही यंदा माञ ही कसर नक्कीच सायना भरून काढेल...,सायनाचा सामना चीन , हाँगकाँग  व इंडोनिशीयांच्या खेळाडूशी होईल..( बँडमेंटनमध्ये अश्वीनी पोनप्पा व ज्वाला गुट्टा यांची महीला दूहेरी तसेच पि. सिंधू  , जयराम अजय यांच्याकडेही सा-यांचे लक्ष असेल )
सायनाचे स्वप्न आहे ..गोल्ड जिंकण्याचे नक्कीच ती जिंकेल यात शंका नाही..

       जय हिंद 🇮🇳

    📝 लेखन 📝
  विनोदकुमार भोंग
सदैव आपल्यासोबत

 ✳👀®T©👀✳
[7/12, 8:08 AM] गणेश औटी ®T©: 📕 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
             🇷 🇹 🇨
    MAHARASHTRA
 🌷🌷🌷🌷🌷🌷
🇮🇳 मिशन गोल्ड..🏅🏆

🐅 आजचा खेळाडू :

       
         
           लिएंडर पेस


 क्रीडाप्रकार : टेनिस

मागील यश  : 🏆🏆🏆🏆

१) आँलम्पिक ब्राँझ

२) 18 ग्रँडस्लँम जिंकण्याचा विक्रम

३) मिश्र दूहेरीचा बादशहा



का जिंकू शकते  ?:  💪🏻 ✊🏿

जागतीक क्रमवारीत  top ५0

६ आँलम्पिकमध्ये सहभागी होण्याचा अनूभव.

 कोण आहे लिएंडर  :   🕵
 ............
तो ४3 वर्षाचा आहे ..६ वेळा आँलिम्पिक मध्ये सहभागी होवून यंदा ७ व्यांदा सहभागी होणायाचा विक्रम तो करतोय तरीही त्यांच्या fitness वर कोण शंका घेत नाही ...  तो tennis court वर वा-यासारखा पळतो कारण एकच देशप्रेम 🇮🇳 !

  १९८८ -१९८९ मध्ये भारतीय क्रीडाविश्वात ३ ता-यांनी प्रवेश केला सचिन , धनराज , व लिएंडर ....सचिन भारतांचा तिंरगा हेल्मेटवर लावून मैदानात यायचा.... धनराज छातीवर.... तर लिएंरच्या सळसळत्या रक्तातच जणू तिरंगा ...🇮🇳 देशावर त्यांच इतक प्रेम आहे की मँच जिंकल्यावर कोर्टवर जेव्हा राष्ट्रगीत सूरू होते तेव्हा तो रडतो ..दिमाखात वर जाणारा तिंरगाकडे अभिमानाने पाहतो ....इतका दिग्गज असूनही देशासाठी ज्यूनर खेळाडूंची समजूत तो घालतो.., अपमान एका क्षणात विसरून संघभावनेने शञूवर तूटून पडतो..

        आजसुद्धा लिएंडर form आहे ..त्याची ही शेवटची आँलम्पिक स्पर्धा आहे ....त्याने जिंकलेले एक मेडल नवा इतिहास रचेल .....एका झुंझार योद्धाला 🐅 आँलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकून रिटायर होण्याची ही नामी संधी आहे.... तो नक्कीच ती चूकवणार नाही .....कारण सर्व देशबांधवाच्या सदिच्छा त्याच्या सोबत आहेत...💐💐💐💐✊🏿💪🏻
                 

       जय हिंद 🇮🇳

    📝 लेखन 📝
  विनोदकुमार भोंग
सदैव आपल्यासोबत
   ✳👀®T©👀✳
[7/13, 11:25 PM] गणेश औटी ®T©: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA

🇮🇳 मिशन गोल्ड......🏅🏆

🐅 आजचा खेळाडू :

           दीपा कर्माकर

 क्रीडाप्रकार :   जिम्नास्टिक

मागील यश  : 🏆🏆🏆🏆

१) पहिली भारतीय महीला आँलंपिक साठी पाञ

२) एशियन चैंपियनशिप कांस्य

३)commonwealth bronze

का जिंकू शकते  ?:  💪🏻 ✊🏿

नूकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत वाँल्ट प्रकारत अतूलनिय कामगिरी...अशी कामगिरी फक्त ५ महिलांनी आजपर्यत केली आहे..
लढाऊवृत्ती ✊🏿

कोण आहे❓❓
 दीपा कर्माकर :   🕵

आगरतळा (ञिपूरा) येथील २२ वर्षिय दीपा ६ व्या वर्षी जिमनास्टिक कोच बिस्वेश्वर नंदी यांच्याकडे या खेळाच्या शिकवणीसाठी गेली.... तेव्हा तीला प्रवेश नाकरण्यात आला होता ..कारण तिचे पाय सपाट होते ज्यामूळे या खेळात तीला घेता आले नसते पण दीपाची जिद्द , त्या जिद्दीला आई वडीलांचे पाठबळ व बिस्वेश्वर नंदी यांची मेहनत व मार्गदर्शन यामूळे ती पहीली भारतीय महीला जिमनास्टीक बनली आहे..

    राष्ट्रीय पातळीवर तीने पदकाची लयलूट केलीए ....पण आशिषकूमार आपलाच देशाबांधव जर जागतिक स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकू शकतो तर मी का नाही ,,..या सकारात्मक स्पर्धा व प्रेरणेनी ती झपाटली .....व जागतीक पातळीवर सुद्धा ती पदकांची लयलूट करत आहे..

     दीपा आँलम्पिक मध्ये पदक, जिंकेल अथवा नाही हा  पूढचा प्रश्न आहे पण निसर्गावर मात करून या स्पर्धेसाठी पाञ होणे हाच खरा बहूमान आहे ...आज ती सलग १३ तास इंदीरा गांधी स्टेडीअम मध्ये सराव करते... आजही तीचे कोच बिस्वेश्वर नंदीच आहेत तीच्या मेहनीतला फळ मिळण्यासाठी गरज आहे आपल्या सदिच्छाची ...

plz give support to deepa  
👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽

support women sports 👍🏽
       
             जय हिंद 🇮🇳

              लेखन 📝

          विनोदकुमार भोंग


📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
     🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
  ®T©®T©®T©
[7/14, 9:25 AM] गणेश औटी ®T©: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA

🇮🇳 मिशन गोल्ड......🏅🏆

🐅 आजचा खेळाडू :

           दीपिकाकुमारी 🏹


 क्रीडाप्रकार :   तिरंदाज


मागील यश  : 🏆🏆🏆🏆

१) 2016 वर्ल्ड रेकाँर्ड..

२)commonwealth gold,.

३)2012 वर्ल्ड कप जिंकणारी दुसरी भारतीय...





का जिंकू शकते  ?:  💪🏻 ✊🏿
अनेक जागतिक स्पर्धेत सहभाग व विजय त्यामूळे निर्णायकक्षणी दबाव सहन करण्याची  क्षमता ..

आज जागतिक क्रमवारीत top 10 मध्ये समावेश..✊🏿





कोण आहे  दीपिका:   🕵
शिवनाथ महतो या रिक्षाचालकाच्या घरी १३ जून १९९४ रोजी जन्म घेतलेली कन्या म्हणजे दीपिका ...बालवयापासूनच तिरंदाजीत तीला रस ...पण हा अंत्यत महागडा खेळ ( या संचासाठी किमान ३.५ लाख रूपये लागतात.. ) पण केवळ पैसे नाहीत म्हणून थांबेल ती दीपिका कशी... वयाच्या अवघ्या १५  व्या वर्षि  तीने यूथ वर्ल्डकप जिंकला..वयाच्या ११ व्या वर्षि तीने राष्टीय स्पर्धात पदकांची लयलूट केली होती ....तीचा हा चमकदार खेळ , घरची आर्थिक परिस्थित पाहून तात्कालिन झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडांनी तीच्या खर्चाची पूर्ण जबाबदारी उचलली...  
                दीपिका आज फक्त २२ वर्षाची आहे ... मागच्याही वर्षिही ती आँलम्पिकमधील भारतीय संघात सहभागी होती ... भारताच्या क्रीडाविश्वात ती अतूलनीय कामगिरी करेल... तीला साऊथ कोरीया , अमेरिका , रशिया व ब्राझीलच्या खेळाडूंचे आव्हान असेल...ती वैयक्तिक व सांघिक अश्या दोन्ही गटात खेळेल ....तेही  फक्त जिंकण्यासाठी ...आज टाटा फाऊंडेशन दीपिकाला पूर्णपणे मदत करते .....अर्जून पुरस्कारानेही ती सन्मानित आहे ...तीच्याकडे पाहून ,  तीचा इतिहास वाचून एकमाञ नक्की इच्छाशक्ती असेल तर अशक्य काहीच नाही..🏹..  


दीपिका देश मांगता है गोल्ड🏅
           


          जय हिंद 🇮🇳

              लेखन 📝

          विनोदकुमार भोंग

📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻 ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
     🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
  ®T©®T©®T©
[7/14, 7:08 PM] गणेश औटी ®T©: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नात्यांची विलोभनीय उत्कटता:

      ||   आई- वडील  ||
सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं
आपल्या घराची जीवित दैवतं
तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती
आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर

    || गुरुजन ||
आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत

    || आजी - आजोबा ||
आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती

  || सासू - सासरे ||
आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती
आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप

    || काका - मावशी ||
आईवडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता
विशुध्द भावाचे चिंतामणी

     || आत्या - मामा ||
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती

      || मामा ||
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा
आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार

     || मामी ||
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती

     || दाजी ||
आपल्या आदर भावाचं शिखर
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक

     || बहिण ||
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका
मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका
कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका

     || भाऊ ||
आपल्या हिमतीच्या धमन्या
आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं
आपल्या आवाजातील निनाद

    ||  साडू ||
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं
इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ

     || साली / मेहुणी ||
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता
आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी

    || मावस भाऊ बहीण ||
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस
बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय

     || मेव्हण भाऊ बहीण ||
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी
थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग

      || भाचे भाची ||
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं

     || पुत्र ||
भविष्याचा प्रकाश
अस्तित्वाचा अर्थ
वंशाचा कुलदीपक
कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी

      || पुत्री ||
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा
जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती

    || नातवंडे ||
 दुधावरली साय
आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट

   || मित्र मैत्री ||
ईश्वरी वरदान 
रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं
विश्वासाची आधारशीला
स्वतःचेच प्रतिरुप

   || शेजार धर्म ||
मानवी मूल्यांचा ओझोन
संस्कृतीचा संधीप्रकाश
आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन

    || शिष्य ||
आपल्या कर्तृत्वाचा कळस
आपल्या कौशल्याची किरणं

खरंच , नातं न जोपासणारा माणूस जणू पिसारा गमावलेला मोरच ! नाही का ?
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🙏शब्दांकन✍
📲8888391349
सुनंदा गभाले
जि .प .शाळा, पाडळी,कराड,सातारा
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
 
  ®T©®T©®T©
[7/14, 10:20 PM] Sandip Re: आता
सवय ..आहे

सवय आहे
तुझी फक्त
वाट पाहण्याची..
तुझा whats aap
वर sms येणार या
आशेने जगण्याची...!!

तु what s aap वर
फक्त पाहत जा प्रेमाने ..
balance पण मारत
जा जोमाने...
पण कविता वाचत जा
दररोज सवयीने ...!!!!

तत्काळ माहीती 
पाहत जा whatsapp
वर सवयीने...
कारण
balance पण
येणार हाय अनुदानानं..!!!

अशा कित्येक सवयी
सोबत घेऊन जगण्याची
मोबाईल शिवाय जगणं
शक्य होत नसताना ही...
      !!शुभ राञ !!
   ---संदिप रेपाळे
[7/16, 3:34 PM] गणेश औटी ®T©: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA
💐💐💐💐💐💐💐💐💐

The 16th of July is celebrated as World Snake Day.
There are more than 3,000 species of snakes in the world and there is at least one type of snake on every continent except Antarctica. While the snake has a bad rap as a pest, snakes can often be quite helpful
 Other facts
Snakes don't smell with their noses like humans. They have a forked or split tongue that they use to smell and taste chemical compositions in the air.
Snakes don't have eyelids or ears, either, and their eyes don't move. To hear they feel vibrations through the ground.
Humans' skin flakes off a little at a time, but snakes shed their entire skin nearly three times a year. This is called molting.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🙏शब्दांकन✍
📲9527163508
श्री. धर्मदिप इंगळे
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
     🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
  ®T©®T©®T©
[7/17, 1:41 PM] गणेश औटी ®T©: 🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         MAHARASHTRA
💐💐💐💐💐💐💐💐💐


१६ जुलै जागतिक सर्प दिन निमित्ताने
साप
सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ऑफीडिया उपगणात सापांचा समावेश होतो. ते सरपटणारे, शरीरावर खवले असणारे, पाय नसलेले, अनियततापी व कवचयुक्त अंडज, तर काही जरायुज प्राणी आहेत.

सापांच्या सु. २,५०० जाती असून भारतात ३४० जाती आढळतात. त्यांपैकी फक्त ६९ जातींचे सापविषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या सु. ५२ जाती असून त्यांपैकी १२ जाती विषारी आहेत. साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशांत आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. न्यूझीलंड, आयर्लंड व बर्म्यूडा या प्रदेशांत साप आढळत नाहीत. प्वेर्त रीको, क्यूबा, हैती, हवाई, जमेका, मादागास्कर इ. प्रदेशांत विषारी साप आढळत नाहीत.

सापांच्या जीवाश्मांच्या (शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अभ्यासात त्यांचे १० कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आढळले आहेत. मानवनिर्मितीच्या अगोदरपासूनच साप पृथ्वीवर अस्तित्वात होते. सरीसृपांच्या क्रम-विकासात (उत्क्रांतीत) प्रथम सरडे व त्यानंतर साप निर्माण झाले. पूर्वी सापांना लहान पाय होते; परंतु साप बिळात राहत असल्याने त्यांना पायांचा अडथळा होऊ लागला व क्रमविकासात पाय अनावश्यक ठरल्याने हळूहळू सापांचे पाय नष्ट झाले.

अधिवास



साप सर्व प्रकारच्या अधिवासांत आढळतात. गोड्या तसेच समुद्राच्या पाण्यात, गवताळ व खडकाळ प्रदेशांत, दलदली जवळ व पर्वतावर सापांचे वास्तव्य असते. उष्णकटिबंधातील जंगलात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. वाळवंटात राहणाऱ्या या सापांच्या अंगावरील खवल्यांना बारीक उंचवटे असतात, त्यामुळे वाळूवरून सरपटताना त्यांना पकड मिळते. या सापांच्या डोक्यावरील भागास उंचवटे असल्याने त्यांना वाळूत पुरून घेण्यास मदत होते. रेड स्पॉटेड स्नेक व रजतवंशी (रॉयल स्नेक) हे वाळवंटात राहणारे साप आहेत.

काही साप झाडावर राहतात. या सापांचे वास्तव्य फांद्यांवर, झुडपांत व झाडांच्या ढोलीत असते. त्यांची शेपटी लांब असल्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर येताना ते वरच्या फांदीस वेटोळे टाकून आपल्या शरीराचा पूर्ण भार पेलू शकतात; उदा., वाईन स्नेक, उडता सोनसर्प (फ्लाईंग स्नेक). नद्या, तळी व नाले यांच्या आसपास आढळणाऱ्या या सापांना पाणसर्प म्हणतात. या सापांची नासाद्वारे डोक्याच्या वरील बाजूस असतात. त्यांना श्वसनासाठी पूर्ण डोके पाण्याबाहेर काढण्याची गरज भासत नाही. उदा., विरोळा, पट्टेरी पाणसाप, पाणदिवड इत्यादी.

साप कायम एकाच प्रकारच्या अधिवासात राहत नाहीत. पाणसर्प जमिनीवर किंवा जमिनीवरील साप पाण्यात आढळू शकतात. साप जमिनीवर बिळात राहतात; परंतु ते स्वतः बिळे तयार करत नाहीत. मुंग्यांच्या वारूळात किंवा उंदीर व इतर प्राण्यांनी तयार केलेल्या बिळात ते राहतात.

जगात सर्वांत लांब असणारा बिनविषारी साप पायथॉन रेटिक्युलेटस [ ⟶ अजगर] हा असून त्याची लांबी ११–११·५ मी. असते. ⇨ ॲनॅकाँडा याची लांबी सु.९ मी. व वजन सु. ५०० किग्रॅ. असते. बिनविषारी सापांमध्ये सर्वांत लहान ⇨आंधळा साप (ब्लाइंड स्नेक) हा असून त्याची लांबी सु. १० सेंमी. असते. ⇨नागराज (किंग कोब्रा) हा विषारी सापांतील मोठा साप असून त्याची लांबी ४·५–५·४ मी. असते. वजनाने मोठा व विषारी साप ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेक हा असून त्याची लांबी २-३ मी. व वजन सु. १५·५ किग्रॅ. असते. विषारी सापांमध्ये सर्वां लहान साप स्लाईड स्नेक (वार्म स्नेक) हा आहे.

हालचाल



साप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरपटत जातो. तो सरपटताना तोंडापासून शेपटीपर्यंत संपूर्ण शरीराचा वापर करतो. त्याच्या शरीरात १००–३०० मणके (कशेरुक) असतात. प्रत्येक मणक्यास दोन बरगड्या जोडलेल्या असतात. त्यामुळे त्याचे शरीर लवचिक व सहज वळण्यासारखे बनते. शरीर जमिनीला सपाट ठेवून त्याच्या शरीराला ‘S’ आकाराची अनेक वळणे तयार होतात. तो खडक व जमीन अशा कठिण भागांवर दाब देऊन सरपटत पुढे सरकत असतो.

अजगर व घोणस यांसारखे वजनाने जड साप सरळ रेषेत सरपटत पुढे जातात. त्यांचे पोटाखालचे अधर शल्क पृष्ठभागामध्ये घट्ट रोवतात व त्वचेच्या आतील शरीर स्नायूंसह पुढे सरकते. अधर शल्काची पकड ढिली होते. तेव्हा ते पुढे सरकतात व पुन्हा पृष्ठभागात घट्ट पकड घेतात. या पद्घतीत सर्व शरीर जमिनीला घासत असल्याने या सापाचा वेग मंद असतो. रेताड प्रदेशातील सापाची वक्रगती (वेलांटी) चाल असते. ज्या दिशेला त्याला पुढे जायचे त्या दिशेच्या काटकोनात तो शरीर सरकवितो. पुढे सरकताना साप डोके व मान जमिनीपासून वर उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो; जमिनीवर प्रथम मान व नंतर शेपटी टेकते. शेपटी जमिनीवर टेकल्यावर पुन्हा डोके व मान उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो. कोकणात आढळणारा फुरसे हा साप या पद्घतीने हालचाल करतो.

सगळेच साप पाण्यात पोहू शकतात; परंतु पाण्यात दीर्घकाळ पोहण्याची व राहण्याची क्षमता फक्त पाणसर्पांमध्येच असते. पोहताना तो डोके पाण्याच्या वर काढतो. शरीराला हेलकावे देऊन पुढे सरकतो. तो शेपटीचा वापर वल्ह्यासारखा करतो.

अन्न



सापांना मेलेले भक्ष्य खाणे आवडत नाही. उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक इ. सापांचे अन्न आहे. पाणसाप बेडूक व मासे खातात. काही साप झाडावरील घरट्यांमध्ये असलेली पक्ष्यांची अंडी खातात. सापांच्या तोंडाच्या विशिष्ट रचनेमुळे ते स्वतःपेक्षा मोठ्या आकारमानाचे प्राणीही गिळू शकतात. नाग व घोणस यांसारखे विषारी साप भक्ष्याला पकडतात, त्यास दंश करून ठार मारतात. धामण व पाणसाप भक्ष्य पकडतात आणि ते जिवंत असतानाच गिळून टाकतात. ते डोक्याकडून भक्ष्य गिळतात. अजगरासारखे बिनविषारी साप दबा धरून बसतात. भक्ष्य जवळ आले की, त्यावर झडप घालून पकडतात आणि त्याच्याभोवती घट्ट वेटोळे घालून त्यास ठार मारतात. सापाला एकदा अन्न मिळाले की, त्याला काही दिवस अन्नाची गरज भासत नाही. काही साप अन्नपाण्याशिवाय कित्येक महिने जिवंत राहू शकतात. नागराज व मण्यार हे इतर सापांनादेखील अन्न म्हणून खातात.

त्वचा व व रंग



सर्व सापांच्या शरीरावर शुष्क व खरबरीत खवल्यांचे आवरण असते. हे खवले केराटिनापासून तयार झालेले असतात. साप स्वतःची त्वचा नियमित बदलत असतो, यास कात टाकणे असे म्हणतात. कात टाकताना त्याच्या हालचाली मंद होतात व त्यास डोळ्याने दिसत नाही. वरची त्वचा पूर्णपणे निघून जाते व आतमध्ये नवीन त्वचा तयार होते. कात टाकण्याची क्रिया विशिष्ट काळानंतर पुनःपुन्हा होत असते. साप वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा कात टाकत असतात.

सापांचा रंग निसर्गनियमानुसार सभोवतालच्या वातावरणाशी मिळता-जुळता असणारा असतो. यामुळे साप अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाहीत. या रंगसंगतीचा फायदा सापांना भक्ष्य शोधण्यासाठी तसेच शत्रूपासून बचाव करण्यासाठी होतो. साप विविध रंगांमध्ये आढळतात. रंगातील विविधता, शरीरावरील ठिपके व खुणा या गोष्टींची सापाची जात ओळखण्यास मदत होते.

सापाचे शरीर दोरीसारखे लांबट व लवचिक असते. ते डोके, धड व शेपटी यांमध्ये विभागलेले असते. त्याला बाह्य कर्ण नसतात. त्याच्या डोक्यावरील खवले सापाची जात ओळखण्यास उपयुक्त असतात. सापाची वाढ आयुष्यभर होत असते. शीतनिष्कियतेच्या काळात सापाची हालचाल मंदावते. तो सुरक्षित जागी पडून राहतो. त्याच्या शरीरातील सर्व क्रिया मंद होतात; शरीरात साठविलेल्या चरबीवर तो जिवंत राहतो.

कंकाल तंत्र : सापाचे कंकाल तंत्र पृष्ठवंशी प्राण्यांसारखे असते. ते अस्थियुक्त असून मेरुदंड (कशेरुक दंड) लांब असतो. यामध्ये २०० ते ३०० कशेरुक असतात. पहिले दोन मणके व शेपटीचे मणके सोडून, सर्व मणक्यांना बरगड्या असतात. शेपटीमधील मणके व बरगड्या यांचे एकत्रीकरण झालेले असते. सापामध्ये स्कंध मेखला, श्रोणी मेखला व उरोस्थी नसतात.

पचन तंत्र : सापांचे पचन तंत्र सरीसृप प्राण्यांसारखे असते. यामध्ये तोंड, लालाग्रंथी, ग्रसिका, जठर व अवस्कर यांचा समावेश होतो. त्यांना पित्ताशय, यकृत व प्लीहा असतात. तोंडवरचा जंभ (जबडा) व खालचा जंभ यांपासून तयार झालेले असते. खालचा जंभ कवटीला लवचिक बंधांनी जोडलेला असतो. जीभ मऊ असून दोन भागांत विभागलेली असते. ती जबड्यातून आत बाहेर हालचाल करीत असते. दोन्ही जंभांत आतील बाजूस वळलेल्या दातांची रांग असते. विषारी सापामध्ये लालाग्रंथींच्या एका जोडीचे रूपांतर विषग्रंथीमध्ये झालेले असते. पचन तंत्रामध्ये त्वचा, पिसे, हाडे (अस्थी) व शिंगे यांचेही पचन होते.

श्वसन तंत्र : बहुतेक साप फुप्फुसाच्या साहाय्याने श्वसन करतात. काही सापांमध्ये डावे फुप्फुस नसते. उजव्या फुप्फुसाचे दोन भाग असतात. ते लांबट असून वृक्कापर्यंत पसरलेले असते. नासीय छिद्रे व श्वासनलिका यांद्वारे हवा फुप्फुसात घेतली जाते. अजगरामध्ये दोन फुप्फुसे असतात.>

रुधिराभिसरण तंत्र : सापाच्या हृदयामध्ये तीन कप्पे असतात. दोन अलिंदे व एक निलय असते. निलय पडद्याने अपुरे विभागलेले असते. फुप्फुसाकडून शुद्घ रक्त निलयामध्ये येते. हृदयात शुद्घ व अशुद्घ रक्ताचे मिश्रण थोड्याफार प्रमाणात होत असते. रक्तवाहिन्यांमार्फत असे रक्त शरीराच्या सर्व भागांना पुरविले जाते.

उत्सर्जन तंत्र : या तंत्रामध्ये लांबट वृक्कांची एक जोडी, उत्सर्जन नलिका, मूत्रवाहिनी व अवस्कर यांचा समावेश होतो. स्वतंत्र मूत्राशय बऱ्याच सापांमध्ये नसते.

आ. १. पाण्यात राहणाऱ्या मोकॅसीन (नर) सापाचा सांगाडा व आतील इंद्रिये

तंत्रिका तंत्र : (मज्जासंस्था). सस्तन प्राण्यांच्या तुलनेत सापाचा मेंदू लहान असतो. यामध्ये गंधकंद, प्रमस्तिष्क गोलार्ध, अनुस्तिष्क व लंबमज्जा यांचा समावेश होतो. लंबमज्जेपासून अधर बाजूस मेरुरज्जू तयार झालेला असतो.

ज्ञानेंद्रिये : वातावरणातील उद्दीपनाचे आकलन होण्याकरिता सापांमध्ये ज्ञानेंद्रिये असतात. ज्ञानेंद्रिये त्रिका तंत्राशी संलग्न असतात. दृष्टी, श्रवण व गंध यांची ज्ञानेंद्रिये सापांना असतात.

दृष्टी : सापांच्या डोळ्यांवर पापण्या नसतात, त्यामुळे डोळे सतत उघडे असतात. त्यांची दृष्टी एकनेत्री असते. नेत्रभिंगाचा आकार गोल किंवा उभट असतो. स्नायूच्या दाबाने नेत्रभिंगाचे आकारमान कमी-जास्त होते; त्यामुळे एखाद्या वस्तूचे चित्र त्यांना दिसते. नेत्रभिंग लहान टप्प्याच्या मर्यादेपर्यंत फिरू शकतात. त्यांच्या नजरेचा टप्पा मर्यादित असतो.

श्रवण : सापांना सस्तन प्राण्यांसारखे बाह्यकर्ण व मध्यकर्ण नसतात. नाग व फुरसे यांच्या अंतर्कर्णामध्ये एक अस्थी आढळते. सापाच्या शरीरावर कर्णछिद्रे नसतात. यामुळे सापांना कान (कर्ण) नसतात असे म्हटले जाते. साप जमिनीच्या कंपनांद्वारे हालचाल ग्रहण करतात. मोठ्या आवाजाचा सापावर फारसा परिणाम होत नाही. आवाज करणाऱ्या वस्तूने हालचाल केल्यास सापाला धोक्याची जाणीव होते.

घाणेंद्रिये : सापांना गंधज्ञान जीभ व याकॉपसन अवयवामार्फत (मुखात उघडणाऱ्या दोन धानीसारख्या म्हणजे पिशवीसारख्या अंगामार्फत) होते. त्याची जीभ लांब असून बाहेरील टोकाजवळ विभागलेली असते. जिभेच्या साहाय्याने हवेतील सूक्ष्म धूलिकण व गंधकण याकॉपसन अवयवापर्यंत पाठविले जातात. या अवयवामध्ये धूलिकण व गंधकणांचे पृथक्करण केले जाते व सापांना गंधज्ञान होते. यासाठीच सापाची जीभ तोंडाबाहेर सतत वळवळत असते. सापाला याकॉपसन अवयवाचा उपयोग भक्ष्य शोधणे, शत्रू ओळखणे, प्रजननासाठी जोडीदार निवडणे इत्यादींसाठी होतो.

जनन तंत्र : साप एकलिंगी प्राणी असून त्यांचे प्रजनन लैंगिक प्रकाराने होते. नर व मादी बाह्य रूपावरून ओळखता येत नाहीत. नरामध्ये देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस पिवळ्या रंगाचे लंबगोल वृषण असतात. यांत शुकाणू तयार होतात. प्रत्येक वृषणापासून शुक्रनलिका निघते. त्यांतून शुक्राणूचे वहन होते. शुक्रनलिका मूत्रनलिकेत उघडते. मूत्रनलिका अवस्करात असलेल्या मैथुनांगामध्ये उघडते. मिलनाच्या वेळी नरमैथुनांगाच्या साहाय्याने रेत मादीच्या अवस्करात सोडतो.

मादीच्या देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस लांबट आकाराचे अंडाशय असतात. यांमध्ये अंडी तयार होतात. अंडाशयाच्या बाजूस अंडनलिका असतात व त्या अवस्करात उघडतात.

मिलन : बहुतेक सापांचा वर्षांतून एकदाच त्यांच्या जातीच्या माद्यांशीच समागम होतो. प्रत्येक जातीचा विणीचा हंगाम ठरलेला असतो. फुरसे, पट्टेरी पाणसाप व कवड्या साप यांची वीण वर्षातून दोनदा होते. प्रजनन काळात मादी योनी ग्रंथीतून सुगंधी स्राव सोडते. या स्रावाच्या वासामुळे नर मादीकडे आकर्षित होतो. नर मादीला मीलनासाठी उत्तेजित करतो. नर-मादीचे मीलन मादी जमिनीवर आडवी पडलेली असताना होते. समागमासाठी मादी नराच्या ज्या बाजूला असते त्या बाजूच्या अर्धशिश्नाचा (मैथुनांगाचा) समागमासाठी वापर होतो (नराच्या मैथुनागांत दोन अर्धशिश्नांची जोडी असते). नागराजामध्ये नर प्रतिसाद देणाऱ्या मादीवर बसतो. मादी डोके उचलते, फणा काढते व शेवटी त्यांचे मीलन होते. त्यांचे मीलन सु. दोन तास चालते.

मीलन काळात मादीसाठी नरांमध्ये स्पर्धा आढळते. दोन नर साप कित्येक तास एकमेकांना विळखे घालतात व मागील भागावर उभे राहून दुसऱ्यास हतबल करण्याचा प्रयत्न करतात.

मादीच्या शरीरात अंड्याचे फलन होते. मादी फलनानंतर सुरक्षित ठिकाणी अंडी घालते. अजगर, धामण, नाग व मण्यार हे साप अंडी घालतात. घोणस, समुद्रसाप, फुरशी व हरानाग हे साप पिलांना जन्म देतात. या जातीत गर्भाची वाढ अंड्यातील पीतकावर होते. अंड्यांची संख्या सापाच्या जातीवर व त्याच्या आकारमानावर अवलंबून असते. सापाची मादी ४ पासून १०० पर्यंत अंडी घालते. नागराजाची मादी बांबूची पाने व काटक्यांचा वापर करून शंक्वाकार घरटे तयार करते आणि त्यात अंडी घालते.

अंडी उबविणे : सापाचा गर्भावधी काळ ६० ते ८० दिवसांचा असतो. भ्रूणाची वाढ होण्यासाठी अंड्याला उष्णता मिळणे आवश्यक असते. अजगराची मादी स्वतःच्या अंगातील उष्णतेने अंडी उबविते. नाग, मण्यार व नागराज अंड्यांतून पिले बाहेर पडेपर्यंत अंड्यांच्या जवळपास राहतात.

अंड्यांतील पिलांची पूर्ण वाढ झाली की, ती नासिकेच्या शेंड्यावर असलेल्या दातांनी (एग टूथ) अंड्यांचे कवच फोडून बाहेर पडतात. अंड्यांतून पिले बाहेर पडताच मादी त्यांना सोडून निघून जाते. साधारणपणे पिले आठवडाभर एकत्रित राहतात व नंतर वेगवेगळ्या ठिकाणी निघून जातात.

वाढ व जीवनकाल : पिलांची वाढ पहिल्या दोन-तीन महिन्यांत वेगाने होते. सापाची पिले दिसायला त्याच्या कुलातील मोठ्या सापासारखीच (आकारमानाने लहान) दिसतात. सुरुवातीच्या एक-दोन महिन्यांत ती कात टाकतात. त्यांना पक्षी, मुंगूस व घोरपड यांपासून सावध राहावे लागते. लपून राहणे व शत्रूपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांना फसविणे यांद्वारे ती स्वतःचे रक्षण करतात.

नैसर्गिक परिस्थितीत साप किती वर्षे जगतात हे सांगणे कठिण आहे. नैसर्गिक परिस्थितीत साप २५ ते ३० वर्षे जगत असावेत असे प्राणिशास्त्रज्ञांचे अनुमान आहे. पाळीव साप ५ ते ६ वर्षे जगतात. अजगर सु. २० वर्षे जगतात.

सापाचे शत्रू : सापाबद्दल असलेल्या गैरसमजुती व भीती यांमुळे मानवाकडून साप मोठ्या प्रमाणावर मारले जातात. यामुळे मानव हा सापाचा प्रमुख शत्रू आहे, असे मानले जाते. सापांच्या कातडीचा व्यापार करणारे लोक कातडीसाठी सापांना मारतात. बहिरी ससाणा, घुबड, बगळा, करकोचा व गरुड यांसारखे पक्षी साप मारून खातात. तसेच साप हे मुंगसाचे आवडते भक्ष्य आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व अमेरिका या खंडांत आणि चीन व थायलंड या देशांत सापांचा खाद्यात उपयोग केला जातो. जपानमध्ये सापाच्या चरबीपासून मद्य बनवितात.

साप स्वसंरक्षणासाठी निरनिराळ्या युक्त्या योजतात. फुरसे, अजगर व रजतवंशीसारखे साप जोरजोराने सतत फुत्कार सोडतात. काही साप फण्यासारखी आपली मान उंच करून शत्रूला भीती दाखवितात. नाग चपळाईने फणा काढून शत्रूवर आक्रमणाचा पवित्रा घेतो. बिनविषारी पाणसापदेखील फणा काढल्यासारखे डोके व मान उंचावतात आणि फुत्कार सोडतात. काही साप त्यांच्या समोर आलेला शत्रू दूर जाईपर्यंत निपचित पडून राहतात, तर काही अंगाचे वेटोळे करून जमिनीवर पडून राहतात. काही साप पकडताच दुर्गंधी सोडतात. त्यांना डिवचले, त्यांच्या अंगावर पाय पडला किंवा त्यांना इजा केली तर ते चावा घेतात. साप शक्यतो मानवापासून दूर राहण्याची काळजी घेतात.

वर्गीकरण : प्राणिशास्त्राच्या नियमांनुसार सापांचे वर्गीकरण पुढील १३ कुलांत केले आहे : (१) बोइडी, (२) पायथॉनिडी, (३) टिफ्लॉपिडी, (४) लेप्टोटिफ्लॉपिडी, (५) ॲनिलिडी, (६) युरोपेल्टिडी, (७) झिनोपेल्टिडी, (८) ॲकोकॉर्डिडी, (९) कोल्युब्रिडी, (१०) इलॅपिडी, (११) हायड्रोफिडी, (१२) व्हायपरिडी व (१३) क्रोटॅलिडी. यांपैकी पहिली नऊ कुले बिनविषारी व उरलेली चार कुले विषारी सापांची आहेत.

स्नेक्स ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पी. जे. देवरस यांच्या मतानुसार भारतात बिनविषारी सापांच्या १६४ जाती व विषारी सापांच्या ५२ जाती अशा एकूण २१६ जाती आहेत.

विषारीिषारी  व बिन विषारी साप ओळखण्याची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्या सापामध्ये विषग्रंथी व विषदंत आहेत काही होय. भारतातील महत्त्वाचे विषारी सापखालील खुणांवरून ओळखता येतात.

(१) समुद्र साप : शेपटी दोन्ही बाजूंनीच पटी असते. (२) फुरसे (व्हायपर) : उदर शल्क मोठे, डोके त्रिकोणी आकाराचे व त्यावर लहान शल्क, डोळे व नासिका यांधील भागावर लोरियल शल्क अथवा खाच असते. (३) नाग : नासिका आणि डोळ्यांना स्पर्श करणारे तिसरे ऊर्ध्व ओष्ठ शल्क व फण्यासह मान असते. (४) मण्यार : काळसर रंग, पृष्ठमध्य शल्क मोठे व षट्‌कोनी तर पुच्छशल्क अखंड असते.

आ.२. विषदंत व विषग्रंथी दाखविणाऱ्या फुरसे सापाचा जबडा : (१)विषदंत, (२) विषदंताचा आतील बाजूस वळलेला पोकळभाग, (३) विषदंतावरील आवरण, (४) विषनलिका, (५) विषग्रंथी, (६)आतीलबाजूसवळलेलेदंत, (७)जीभ.

विषसाधन : विषारी सापाच्या वरच्या जबड्यात विष ग्रंथीव विषदंत असतात, यांस ‘विषसाधन’ म्हणतात. लालाग्रंथीचे रूपांतर विषग्रंथीत झालेले असते. विषग्रंथी डोळ्यांच्या मागील बाजूस असतात. या विषग्रंथींपासून निघालेल्या विषनलिका वरच्या जबड्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या विषदंतांत उघडतात. विषदंत दोन असून ते जबड्यातील इतर दातांपेक्षा मोठे, पोकळ व आतील बाजूस वळलेले असतात. नागाचे विषदंत उभे तर फुरशाचे आडवे असतात. काही कारणाने विषदंत पडले, तर नवीन विषदंत तयार होतात.

दंश करण्यापूर्वी साप डोके उंच करून शरीर थोडे मागे घेतो व क्षणार्धात भक्ष्य किंवा शत्रूचा चावा घेतो. साप चावा घेताना विषदंताच्या साहाय्याने विषग्रंथीतील विष भक्ष्य किंवा शत्रूच्या शरीरात सोडतो. विष सोडताना खालचा जबडावरच्या दिशेने ओढला जातो. चावा घेताना जबड्याच्या हालचालीसाठी कवटीतील अस्थी व स्नायूयांची मदत होते. भक्ष्याच्या किंवा शत्रूच्या शरीरात विष सोडल्यावर सापाच्या मानेचे स्नायू शिथिल होतात व तो विषदंत बाहेर खेचून घेतो.

सापाच्या विषग्रंथीतील विष एका चाव्यात संपत नाही. तो अनेक चावे घेऊ शकतो. नागाचे विष फिकट पिवळसर, पारदर्शक व काहीसे चिकट असते. फुरशाचे विष कधी पिवळसर तर कधी पांढरे असते. या विषामुळे भक्ष्य बेशुद्घ पडते. त्यामुळे सापाला भक्ष्य पकडून खाणे सोपे जाते. विष पचनास मदत करते. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी सापाला विषाचा उपयोग होतो. विषारी सापाच्या पिलांमध्ये जन्मतः पहिल्या दिवसापासून विष असते. सुमारे ६५% सर्पदंश रात्री आणि ३५% दिवसा झाल्याचे आढळते.

सापाच्या दंशानंतरच्या खुणा



विषारी सापामध्ये दोन मोठे व आतील बाजूस वळलेले विषदंत असतात आणि जबड्यातील इतर दात लहान असतात. ज्या वेळी विषारी साप चावा घेतो, तेव्हा त्याच्या दातांच्या खुणा उमटतात. यांमध्ये विषदंतांचे दोन मोठे खोल व्रण ठळकपणे दिसतात. ज्या वेळी बिनविषारी साप चावतो, त्यावेळी त्याच्याबारीक दातांच्या खुणा उमटलेल्या दिसतात. काही वेळा अशा खुणा अस्पष्ट उमटतात. कारण सापाला दंश करणे व्यवस्थित जमलेले नसते. घाईगडबडीत साप दंश करून निघून जातो, त्यावेळी थोड्या खुणा किंवा बारीक ओरखडे उमटलेले दिसतात.

एका व्यक्तीला प्राणघातक ठरू शकणाऱ्या विषाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे : नाग १२ मिग्रॅ.; घोणस १५ मिग्रॅ.; मण्यार ६ मिग्रॅ.; फुरसे ८ मिग्रॅ.
 सापाच्या दंशानंतरच्या खुणा : (अ) विषारी सापाचे दंतव्रण, (आ) बिनविषारी सापाचे दंतव्रण.सापाच्या विषाचे दोन प्रकार आहेत. न्यूरोटॉक्सिक (तंत्रिका विषाक्त) विषाचा परिणाम तंत्रिका तंत्रावर होतो. नाग व सागरी सापातील विष या प्रकारचे असते. हीमोटॉक्सिक (रक्तविषाक्त) विषाचा परिणाम रक्ताभिसरण तंत्रावर होतो. या विषाने रक्तातील तांबड्या (रक्तरुधिर) कोशिका व लहान रक्तवाहिन्या यांचा नाश होतो. फुरशाचे विष हीमोटॉक्सिक असते. विष अम्लधर्मी असून ते वाळविल्यास त्यापासून सुईसारखे स्फटिक तयार होतात. ते पाण्यात विरघळते. त्यामध्ये सु. ७१ ॲमिनो अम्ले असतात. नागाच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन व फुरशाच्या विषामध्ये हेमोलायसिन हे प्रथिन आढळते. विषामध्ये विविध प्रकारची एंझाइमे, फॉस्फोलायपेज-ए, कोलिनएस्टरेज, ऑफिओ ॲमिनो ऑक्सिडेज, न्यूक्लिएज, हायड्रोनायडेज, पायरोफॉस्फेटेज इ. घटक आढळतात.

विषबाधेची लक्षणे


सर्पदंशामध्ये पायावरील दंशाचे प्रमाण अधिक असून हातावर दंशाचे प्रमाण कमी आहे. मेंदूकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीवर दंश झाला व पुरेसे विष गेले तर अशी व्यक्ती २-३ मिनिटांत मरण पावते. फुरशाचे विष रक्ताभिसरण तंत्रात मिसळले, तर ती व्यक्ती चटकन मरण पावते. बिनविषारी सापाच्या चाव्यामुळे मानसिक धक्का व ताण यांमुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. विषारी सापाला घाईगडबडीमुळे वा चावा घेताना अंदाज चुकल्याने पुरेसे विष टोचणे शक्य होत नाही. व्यक्तीला विषबाधा झाल्यास पुढील लक्षणे दिसतात.

नाग : (१) दंशाच्या जागी सहा ते आठ मिनिटांत तांबूस पुरळ दिसू लागते आणि त्या जागी खाज सुटते व वेदनांची जळजळ सुरू होते. (२) सुमारे २५ मिनिटांनी रोग्यास झोप आल्यासारखे वाटते; गुंगी येऊ लागते; त्याला हालचाल करण्याची अगर चालण्याची इच्छा राहत नाही. (३) दंशानंतर ३५–५० मिनिटांनी तोंडातून लाळ बाहेर पडते; ओकाऱ्या सुरू होतात; शरीर जड होते; जीभ व घसा सुजतो, त्यामुळे बोलता येत नाही व अन्न खाता येत नाही. (४) सुमारे दोन तासांनी अर्धांगवायूची बाधा होते; श्वसनक्रिया मंद होत जाते; हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. रुग्ण शुद्घीवर असला, तरी तो बोलू शकत नाही. (५) श्वसनक्रिया आकडी येऊन थांबते व त्यापाठोपाठ हृदयक्रिया बंद पडते.

मण्यार : (१) दंशाच्या जागी तांबूस पुरळ उमटते; परंतु त्या जागी सूज किंवा जळजळणाऱ्या वेदना होत नाहीत. (२) आकडीचे झटके सौम्य असतात; सुस्ती व गुंगी तीव्र स्वरूपाची असते. (३) रुग्णाच्या मूत्रामध्ये पांढरी खर (श्वतक) सापडते. (४) सुमारे सहा तासानंतर पोटात व सांध्यांना अतिशय वेदना होतात.

घोणस व फुरसे : (१) दंशाच्या जागी सु. आठ मिनिटांत तीव्र वेदना व जळजळ जाणवू लागते. दंशाभोवतालची जागा सुजून लाल व दुखरी होते (२) सुमारे पंधरा मिनिटांच्या आत सूज वाढू लागते; जखमेतून रक्त व दूषित स्राव वाहू लागतो. (३) तीव्र वेदना सुरू होतात; अंगावर काटा उभा राहतो; ओकाऱ्या येतात; घाम सुटतो; डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारतात व त्या प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत. (४) एक-दोन तासांत रुग्णाची शुद्घ हरपते. (५)जखमेतून पुरेसे रक्त वाहून गेल्यावर जखमेच्या जागी सूज येते; ती जवळच्या भागात पसरते; जखमेच्या जागी पू होतो व त्वचा कुजू लागते. (६) आतड्यातून व दातांच्या हिरड्यांतून रक्त वाहू लागते.

प्रथमोपचार : सर्पदंश झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्यापूर्वी प्रथमोपचार केल्यास तिचा जीव वाचविण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. सर्पदंश झालेली व्यक्ती अतिशय घाबरलेली असते; तिला धीर द्यावा. अशा व्यक्तीला हालचाल करू देऊ नये तसेच तिला पाणी, चहा, कॉफी किंवा कोणतेही पेय पिण्यास देऊ नये. त्या व्यक्तीच्या शरीराचा भाग (हात, पाय) हृदयाच्या पातळीपेक्षा खालील पातळीवर ठेवावा.

आवळपट्टी बांधणे : दंश झालेल्या जागेच्या किंचित वर कापडी पट्टी किंवा मोठा रुमाल घट्ट बांधावा. यामुळे शरीराच्या इतर भागांत विष पसरण्यास प्रतिबंध होतो. रबराचा पट्टा असल्यास अधिक चांगले असते. ही आवळपट्टी दर १० मिनिटांनी सैल करून पुन्हा बांधावी लागते.

चिरा किंवा छेद घेणे : दंश झालेल्या ठिकाणी निर्जंतुक चाकू किंवा ब्लेडने दंशव्रणावर सु. अर्धा सेंमी. लांब व १ मिमी. खोल चिरा घ्याव्यात. चीर घेताना एखादी रक्तवाहिनी कापली जाणार नाही याची काळजी घ्यावी.

जखम निर्जंतुक करणे : चिरा घेतलेला भाग पोटॅशियम परमँगॅनेटाच्या सौम्य द्रावणाने धुवावा. या द्रावणाचा उपयोग विष निरूपद्रवी करण्यास काही प्रमाणात होतो. या द्रावणामुळे जखमा निर्जंतुक होतात.

रक्त शोषणे : चिरा घेतलेल्या जागी आलेले रक्त दुसऱ्या व्यक्तीने तोंडाने किंवा रबरी शोषण पंपाने शोषून घ्यावे. तोंडाने रक्त शोषल्यास ते न गिळता ताबडतोब थुंकून टाकावे. जखमेवर मिठाच्या द्रावणात भिजविलेला कापडाचा तुकडा ठेवल्यास जखमेतील द्रव कपड्यात शोषला जातो.

सर्पदंश झाल्यावर १० मिनिटांत विषबाधेची कोणतीच लक्षणे न दिसल्यास दंश केलेला साप बिनविषारी आहे किंवा सापाने पुरेसे विष टोचलेले नाही, असे समजावे. न्यूरोटॉक्सिक विषाबाबत प्रथमोपचार फारसे प्रभावी ठरत नाहीत; परंतु रुग्णाला मानसिक आधार देण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. रुग्णास जवळच्या दवाखान्यात घेऊन जावे. सर्पदंश केव्हा झाला, कोणते प्रथमोपचार केले व सर्पदंशानंतर आढळलेली लक्षणे यांबाबतची माहिती डॉक्टरांना द्यावी.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🙏शब्दांकन✍
📲9527163508
श्री. धर्मदिप इंगळे
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
  ®T©®T©®T©
    🇮🇳®T©महाराष्ट्र 🇮🇳
     🇮🇳 अॅडमिन पॅनेल 🇮🇳
  ®T©®T©®T©
[7/17, 5:38 PM] Sandip Re: आपलं गरीब बिचारं
      काम करतयच म्हणा...!!!

शासन म्हणतयं
शिक्षकानां शाळाबाह्य
करु नको काम..
मिळणार नाही
तुला जादा दाम..
तरी आपलं गरीब 
बिचारं करतय चं काम...!!

शाळेतल्या मातीच्या
गोळ्याला आकार
देताना किती होतो ञास..
तरीही चांगलं
शिक्षण देतय हमखास...!!!

काम कमी करण्याची
शासन देतयं
दररोज च हमी...
पण काय करता साहेब
शासनाची माणसं
पडलीत कमी
आता आपल्या गरीब शिक्षकालाचं
हागणदारी मुक्ती च्या
घोषणा द्यावी लागेल
घरोघरी ....!!!!

शासन करतयं
काम कमी ...
BLOकरा
सरल भरा
MDMभरा
हागणदारी मुक्त करा
जमलंच तर आता
संडास बरोबर सेल्फी
पण काढा...😜
सगळी माहीती whatsaap
वरच टाका ...
आपलं गरीब बिचारं
काम करतयचं म्हणा
अन्
 शिक्षकाच काम कमी  
करायच  आपलं
शासन म्हणतयं जरा जरा....!!!
😜😜😷😰😰😜😜
      -संदिप रेपाळे
           शिरुर

No comments:

Post a Comment